गीत लिखा है… – संजीव पाध्ये –
जुन्या हिंदी चित्रपट काळातील शैलेंद्र, हसरत जयपुरी, शकील बदायुनी, मजरूह सुलतानपुरी, नीरज, प्रदीप, राजेंद्रकृष्ण, कैफी आझमी, प्रेमधवन, इंदिवर, गुलजार, आनंद बक्षी यांच्या गीतांच्या अफलातून कहाण्या व ती अजरामर गाणी याबद्दल अप्रतिम लेख.
(अपूर्वाई, दिवाळी अंक २०१२)



