अशक्य तेच केले शक्य

    0
    29

         आधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शी व्यवस्थापन आणि जागतिक बाजारपेठेची अचूक-अद्यावत माहिती, ही आहे कोणत्याही उद्योग–व्यवसायात यश मिळवून देणारी त्रिसूत्री! ती वापरून भैरवनाथ ठोंबरे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील रांजणी गावाच्या माळरानावर ‘नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्री (एन् – साई)’ हा साखरकारखाना उभारला आणि त्याच्या अनुषंगाने ऊसाच्या चिपाडापासून व शेतातील काडीकचर्‍यापासून वीजनिर्मिती, मिश्र पोलादनिर्मिती या प्रकल्पांची जोड देत त्या परिसरातील एकशेपंचेचाळीस गावांचा अक्षरश: कायापालट करून दाखवला. त्यांच्या अफाट कार्याबद्दल.

    About Post Author