महाराष्ट्रातील अनेक प्राचीन ऐतिहासिक स्थळे पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखाली आहेत. त्यांची देखभाल, संरक्षण, जतन केले जाते ते या विभागामार्फत! पण अशी काही स्थळे एकाकी ठिकाणी व दूरच्या भागात असतात. तरीही ती ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची असतात. पण अनेक पर्यटक तेथे जाऊन त्यांची नावे तेथे लिहून, कोरून, तेथील प्राचीन चित्रांवर रंग लावून व तेथील मूर्ती पळवून त्यांचा बेजबाबदारपणा दाखवत असतात. याबद्दल लोकांत जागरूकता आणली पाहिजे. त्या विषयाबाबत एका कला इतिहासतज्ज्ञाचे विचार.
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्यांनी गणिताच्या आवडीने राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्करली. ते बँकेतून वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते ‘थिंक महाराष्ट्र’ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. ‘थिंक’च्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ या मोहिमेमध्ये त्यांचा सहभाग होता.
लेखकाचा दूरध्वनी
9920202889 (022) 26832164