‘बुंथ’ म्हणजे डोक्यावरून सर्व शरीरभर आच्छादनासाठी घेतलेले वस्त्र, ओढणी, खोळ; तसेच, बुरखा किंवा घुंगट. रूप किंवा वेष या अर्थानेदेखील ‘बुंथ’ हा शब्द वापरला गेलेला आढळतो. 'बुंथ' हा शब्द ज्ञानेश्वरीत 'आच्छादन' या अर्थाने आलेला आहे...
झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचे पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर. त्या एकोणीसाव्या शतकात ब्रिटीशांच्या 'ईस्ट इंडिया कंपनी'विरोधात झालेल्या 1857 च्या स्वातंत्र्य उठावातील अग्रणी सेनानी होत्या. त्यांनी त्या उठावात गाजवलेल्या शौर्यामुळे त्या क्रातिकारकांचे स्फूर्तीस्थान होऊन गेल्या...
औंध हे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात आहे. औंध हे श्रीमंत पंडित पंतप्रतिनिधी यांच्या संस्थानाचे मुख्य ठिकाण होते. ते ऐतिहासिक स्थानदेखील आहे. त्या ठिकाणी प्राचीन...
बिचुकले हे गाव सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात कोरेगावपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. त्या गावची लोकसंख्या एक हजार पाचशेपस्तीस आहे. कायम दुष्काळी भाग अशी ओळख...
दुष्काळग्रस्त माण. मात्र, त्या तालुक्यातील इंजबाव गाव पिण्याच्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाले आहे. त्याला कारण म्हणजे ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेले जलसंधारणाचे काम. माण तालुक्याला जानेवारीपासूनच पिण्यासाठी...
खोटा कळवळा येऊन दुःख झाल्याचे जे प्रदर्शन केले जाते, जो अश्रुपात केला जातो त्याला नक्राश्रू ढाळणे असे म्हणतात.
नक्र म्हणजे सुसर. नक्राश्रू म्हणजे सुसरीची आसवे....
एखाद्या व्यक्तिच्या एका डोळ्यात व्यंग असेल, त्याचा एक डोळा सरळ बघताना बाहेरच्या बाजूला कानाकडे वळत असेल तर त्याला ‘काणा’ किंवा ‘चकणा’ असे म्हणतात. त्याला...
संभाजी पवार हे साताऱ्यामधील बिचुकले गावचे रहिवासी आहेत. त्यांची जमीन तेथे आहे. ते बी.ए. झालेले आहेत. पण त्यांचे किराणा मालाचे दुकान साताऱ्यात आहे. त्यामुळे...
रविराजचे मूळ गाव विखळे (ता. कोरेगाव, जि. सातारा) पण त्याचे आजोबा धर्मराज यादवराव अहिरेकर बांधकाम विभागात नोकरीस असल्याने त्यांनी आबापुरी येथील डोंगरपायथ्याशी दहा एकर...
मी चाफळ येथील समर्थस्थापित श्रीराम मंदिराचा विश्वस्त म्हणून १९९९ पासून काम पाहू लागलो. तेव्हा जाणीव झाली, की ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, नामदेव, एकनाथ ही महाराष्ट्राची...