काका व कल्याण शहर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काका हरदास यांच्या समाजजीवनाचा प्रारंभ अर्धशतकापूर्वी झाला. पंचविशीत असलेले काका म्हणजे ऊर्जेचा प्रचंड स्रोत...
आलापीतल्या कणकणातील, लयकारीच्या क्षणाक्षणातील आणि तानेच्या अग्निबाणातील अभिजातता साक्षात अनुभवायची असेल तर दर्दी रसिकांनी गाणे ऐकावे ते पं. उल्हास कशाळकर यांचे!
इन्स्टण्ट, फास्टफुडच्या जमान्यात अस्सल...
डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या नावामध्ये प्रेम आहे आणि आनंद आहे. परंतु त्यांचा तिसरा गुण कार्यमग्नता; तो नावातून निर्देशित होत नाही. डॉ. रामाणी यांनी वयाचा...
- दिनकर गांगल
‘थिंक महाराष्ट्र’ प्रकल्पामध्ये साधनसंपत्ती व मनुष्यबळ या दोन्हींची कमी आहे. परंतु अशा स्वेच्छाप्रयत्नांमध्ये हे स्वाभाविकच आहे. मात्र लोकांना ही कल्पना भावते खूप,...
शाळेचा वर्ग चालू आहे. मुलांचे चेहरे उत्फुल्ल, त्यांच्या डोळ्यांत चमकतोय शिकण्याचा, कुतूहलशमनाचा, काहीतरी छान समजल्याचा आनंद. मुलं इतकी उत्साहात, ती जणू कोणतातरी खेळच खेळतायत!...
उस्मानाबादच्या अणदूर गावी डॉ. शशिकांत व शुभांगी अहंकारी यांनी पंचवीस वर्षांपूर्वी ‘जानकी रुग्णालय’ सुरू केले ते सेवाभावनेने. त्या एका वास्तूमधून भलेमोठे सामाजिक कार्य उभे...
अवचितगड भग्नावस्थेत आहे. निरनिराळ्या वास्तू ढासळत आहेत. विशेषत: द्वादशकोनी तलावाच्या पाय-यांच्या बाजूची भिंत कोसळण्याच्या अवस्थेत आहे. त्यात उगवलेल्या झाडांमुळे बांधकाम खचत आहे. झाडे काढली...
तुळशीचे लग्न दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीस लावले जाते. त्या संबंधातील कथा पद्मपुराणा आहे. ती अशी, की जालंधर नावाचा महाप्रतापी व असाधारण योध्दा राक्षस होऊन...