Home Search

समाजवादी - search results

If you're not happy with the results, please do another search

एका दिग्दर्शकाची हुकूमत!

- दिनकर गांगल     मणी कौलचे निधन आकस्मिक नव्हते. गेली काही वर्षे तो कॅन्सरने आजारी होता. परंतु गेल्या दशक-दोन दशकांत तो प्रकाशातही नव्हता....

कठोराणी वज्रादपि

- वसुमती धुरू        सदा अत्यंत सौम्यप्रकृती, विनयशील साने गुरुजींचा तो रुद्रावतार व प्रत्यक्ष सरदार पटेलांना उत्तर देण्याची ती हिंमत पाहून आम्हां नवतरूणांच्या संवेदनाक्षम् मनावर...
_Surekha_Dalavi_1

सुरेखा दळवी आणि श्रमिक क्रांती संघटना

  सुरेखा दळवी यांचे आई-वडील, दोघंही राष्ट्र सेवा दलातले. दोघं मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक. घरात कार्यकर्त्यांची सतत वर्दळ. सुरेखाला लहानपणापासून वाचनाची गोडी लागली. त्यामुळे तिच्यावर...

सानेगुरुजी, पुढील पिढ्यांसाठी

     साने गुरुजी यांचे साहित्य आणि त्यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोचवण्यासाठी फार मोलाचे कार्य ‘सानेगुरुजी डॉट नेट’ ही वेबसाइट उभी केल्याने घडून आले आहे...

संयुक्त महाराष्ट्र सभा

संयुक्त महाराष्ट्राने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रांत मागे पडू नये यासाठी 'संयुक्त महाराष्ट्र सभे'ची संस्थापना करण्याच्या हाती घेतलेल्या उपक्रमाबाबत... महाराष्ट्रीयांना जाहीर विनंती प्रस्ताव : मराठी भाषा बोलणा-या...

संयुक्त महाराष्ट्र सभा

प्रस्ताव : मराठी भाषा बोलणा-या सर्व सलग प्रदेशाकरता म्हणजे ‘संयुक्त महाराष्ट्रा’करता अधिकारवाणीने बोलू शकेल अशी एकही संस्था सध्या अस्तित्वात नाही. निरनिराळ्या राजवटींमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा...
carasole

भवरलाल जैन – उद्योगपती व जैन उद्योगसमूहाचे प्रवर्तक

उत्तर महाराष्ट्रात म्हणजे खानदेशातील, जळगावात हट्टाने राहून त्या गावाचे नाव जगाच्या नकाशावर प्रकाशमान करण्याचे श्रेय प्रख्यात उद्योगपती व जैन उद्योगसमुहाचे प्रवर्तक डॉ.भवरलाल जैन यांना...

महाराष्ट्रीयांना जाहीर विनंती

     प्रस्ताव : मराठी भाषा बोलणार्‍या सर्व सलग प्रदेशाकरता म्हणजे ‘संयुक्त महाराष्ट्रा’करता अधिकारवाणीने बोलू शकेल अशी एकही संस्था सध्या अस्तित्वात नाही. निरनिराळ्या...

मराठवाडा मुक्त झाला, पण…

मुलाखतकर्ते अजित दळवी यांनी श्रोत्यांतून आलेला एक प्रश्न विचारला व त्यांनीच अट घातली, की त्याचे सहभागींनी उत्तर देऊ नये. तो प्रश्न म्हणजे मराठवाड्याचा बॅकलॉग कसा भरून येत नाही? व मराठवाड्याचे प्रश्न सुटत का नाहीत? विशेषत:, मराठवाड्याकडे ‘मुख्यमंत्रीपद’ अधिक वेळ येऊनसुद्धा...
गुरूदेव रवींद्रनाथ टागोर

सुंदरतेचा अभाव

     महाराष्ट्राला पन्नास वर्षं पूर्ण होतायत. या सुवर्णमहोत्सवी वर्षात राज्यासमोरच्या अनेक प्रश्नांवर चर्चा होतायत. महत्त्वाच्या प्रश्नांचं विश्लेषण अगत्याचंच आहे.      मी एका दुर्लक्षित...