Home Search

चीन - search results

If you're not happy with the results, please do another search
carasole

निर-अहंकारी!

उस्‍मानाबादच्या अणदूर गावी डॉ. शशिकांत व शुभांगी अहंकारी यांनी पंचवीस वर्षांपूर्वी ‘जानकी रुग्णालय’ सुरू केले ते सेवाभावनेने. त्या एका वास्तूमधून भलेमोठे सामाजिक कार्य उभे...
तिबेटचा झेंडा

तिबेटचा झेंडा

0
      तिबेट चीनने गिळंकृत केला. त्यानंतर दलाई लामाला भारताने आश्रय दिला, त्यास दशके लोटली. तिबेटचा चीनला प्रतिकार खुद्द त्या प्रदेशातून आणि बाहेरूनही सतत चालू...
मलाना गावाचे विहंगम दृश्‍य

एक आहे ‘मलाना’ गाव…

हिमाचल प्रदेशच्‍या कुलू जिल्‍ह्यातील मलाना हे गाव त्याच्या वैशिष्‍ट्यांमुळे जगप्रसिद्ध आहे. ते स्‍वतःला भारतापासून स्‍वतंत्र असं सार्वभौम राष्‍ट्र मानतं. पूर्वापार काळापासून या गावाचा कारभार...

कचारगडची प्रागैतिहासिक गुहा

गोंदिया जिल्ह्यातील कचारगडच्‍या गुहेत प्रागैतिहासिक मानवाच्‍या अस्तित्‍वाचे पुरावे मिळाले आहेत. ती गुहा गोंड समाजाच्‍या आराध्‍य दैवताचे स्‍थान समजली जाते. महाराष्ट्रातील ज्ञात अशा सर्व नैसर्गिक...
IMG_8316

रायगड-राजगड यांच्या तीनशे फे-यांतील संशोधन!

मिलिंद पराडकर यांच्या पुस्तकाचे जुलैमधील गिरिमित्र संमेलनात (2011) प्रकाशन झाले, तो क्षण त्यांच्यासाठी स्वप्नपूर्तीचा होता! ते स्वप्न त्यांच्या आईने पाहिले होते. मिलिंदने गडदुर्गांचा जो...
carasole

तुळशीचे लग्न

3
तुळशीचे लग्न दरवर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीस लावले जाते. त्या संबंधातील कथा पद्मपुराणा आहे. ती अशी, की जालंधर नावाचा महाप्रतापी व असाधारण योध्दा राक्षस होऊन...

मानवतावादाचा अर्थ

मानवतावाद या संकल्पनेच्या पाठीमागचे मूलस्रोत      भाषेतले काही शब्द असे असतात की त्यांचा नेमका अर्थ लावताच येत नाही. म्हणजे तेथे ठरावीक स्वरूपाचे हरमेन्यूटिक्स किंवा प्रॅगमॅटिक्स...
carasole1

तुंबडीवाल्यांचे गाव

‘तुंबडीवाला’ हा गोंधळी , भराडी , वासुदेव , पांगुळ, बहुरूपी या लोकगायकांच्या परंपरेतला लोकसंस्कृतीच्या उपासकांतील महत्त्वपूर्ण घटक होय. तुंबडीवाल्यांचे वास्तव्य महाराष्ट्राच्या वर्धा  जिल्ह्यात आढळून येते. कारंजा (घाडगे) तालुक्यातील...

निषेध! निषेध !

0
   जगात सर्वत्र निषेधाची लाट आलेली आहे. गेल्या शनिवारी निषेधाचा कहर झाला. जगभरच्या ऐंशी देशांमधील साडेनऊशे शहरांत वेगवेगळ्या कारणांनी निषेध-निदर्शने-आंदोलने चालू होती. इटालीची राजधानी...
_Kojagiri_1

कोजागरी पौर्णिमा

‘को जागर्ति?’ असे देवीने विचारले. शिवाजी महाराजां नी तिला ‘मी जागा आहे आणि मी स्वराज्य व सुराज्य निर्माण करीन’ असे वचन दिले. ते त्या वचनाला...