Home Search

पुराणे - search results

If you're not happy with the results, please do another search

शाहीर राम जोशी

राम जोशी हे पेशवाईतील एक विख्यात शाहीर व कीर्तनकार (इ.स. 1758-1813). ते मूळचे सोलापूरचे. त्यामुळे त्यांना सोलापूरकर राम जोशी असेही म्हणत. त्यांचे मूळ आडनाव...
_kille-vijaydurg_2

तटबंदी

0
तटबंदी (फॉर्टिफिकेशन) म्हणजे शत्रूच्या हल्ल्यापासून आपल्या स्थानांचे संरक्षण व्हावे म्हणून बांधलेली भिंत. आक्रमकांकडून केला जाणारा तोफेच्याे गोळांचा मारा आदी शस्त्रास्त्रांपासून बचाव करणे, शस्त्रास्त्रांच्या हालचालीत...
carasole

पंढरपूरचा कैकाडी महाराज मठ

कुठल्याही एका देवाची अथवा महाराजांची प्रामुख्याने उपासना करणारे मठ असतात. कैकाडी महाराजांचा मठ त्या परंपरेला अपवाद आहे. कैकाडी महाराजांनी अनेक वर्षे जमिनीला पाठ न...

हरमेन्यूटिक्सचे शास्त्र

भाष्यकारांते वाट पुसतू...      मथितार्थ म्हणजे ‘मंथन’ करून काढलेला अर्थ. कसले मंथन? रवीने ताक घुसळून लोणी काढतात, तशी डोक्यामधल्या विचारांची घुसळण करून आणि ती...
डॉ. अनिलकुमार भाटे

वाद्यवीणेचे संदर्भ

अरूण निगुडकर यांचा वीणा हा लेख आवडला, पण त्यामधील काही संदर्भ खटकले : १. पुराणातले उल्लेख आणि पुरातत्त्वशास्त्र यांची लेखकाने घातलेली सांगड पटत नाही. २. सरस्वती...
तुकाराम महाराजांच्या गझला

तुकाराम महाराजांच्या गझला

साहित्यात अभिव्यक्तीचे वेगवेगळे प्रकार काळाप्रमाणे बदलत असतात. जुने कवी घेतले तर त्यांच्या कविता अक्षर-वृत्तात वा मात्रा-वृत्तात केलेल्या दिसतात. कवी लोक कवितेची चाल कशी आहे...
carasole

अहिराणी – खानदेशची मध्यवर्ती बोली

महाराष्ट्राच्या धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांत बोलली जाणारी ‘अहिराणी’ ही एक भारतीय आदिम बोली. तिच्‍या थोड्या वेगळ्या स्‍वरूपाला ‘खानदेशी’ असे म्हणतात. मराठीची...
_AtharaVishve_Daridya_Carasole

अठरा विश्वे

अठराविश्वे दारिद्र्य या शब्दप्रयोगाचा शोध तीन वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेला आढळतो. अठरा या संख्येशी निगडित काही गोष्टी भारतीय संस्कृतीत आहेत. जसे - महाभारतातील पर्वाची संख्या...
vitthal

विठ्ठल

ह.भ.प.वै. विष्णुबुवा जोग ह्यांनी संत तुकारामाच्या अभंगांचा आधार घेत विठ्ठलाची व्युत्पत्ती सांगितली, 'वीचा केला ठोबा'. 'वि' म्हणजे 'विद्' म्हणजे जाणणे; ठोबा म्हणजे मूर्ती'. त्यांनी...

संस्कृत विश्वकोश-डेक्कन कॉलेज

0
डेक्कन कॉलेजमध्ये गेली साठ वर्षे एका एनसायक्लोपीडियाचे काम चालू आहे आणि पुढील पन्नास वर्षे तरी चालणार आहे – प्रत्येक भारतीय माणसाला अभिमान वाटेल असे...