Home Search

पुण्यात - search results

If you're not happy with the results, please do another search

भारतीय चित्रपटांचा वारसा

    भारतीय चित्रपटांचा वारसा जिथं जिवंत होतो... 'राजा हरिश्चंद्र'... चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांचा हा चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला मिळालेलं मोठं वरदानच. भारतीय चित्रपटसृष्टीचं 1913 साली सुरू...

विरोधकांची बाजू

विरोधकांची बाजू त्यांच्यावर त्यांच्याच भाषेत उलटवली! 'नवयुग ' हे साप्ताहिक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलं, तशी त्यावेळच्या अन्य नियतकालीकांबरोबर, नवयुगलाही दोन हात करावे लागले. या सगळया खेळात...

ई-लर्निंगला मिळाला मराठी साज

एखाद्या क्षेत्रात अनेक वर्षे काम केल्यानंतर आपला निवृत्तीचा काळ विश्रांती किंवा इतर कारणांसाठी द्यावा, अशी सर्वसाधारण धारणा असते. मात्र आपण घेतलेले शिक्षण आणि केलेले...

गुजरात : 1 मे – 1960 ते 2010

  एक मे 1960 रोजी सकाळी उठल्यावर, एकाच क्षणी गुजरातेतले मराठी आणि महाराष्ट्रातले गुजराती आपापल्या जागी परप्रांतीय झाले! दोन्हीकडची संबंधित माणसं कावरीबावरी झाली. महागुजरातचंही आंदोलन...

‘रक्ताचं नातं’

‘रक्ताचं नातं’ ही अनेकदा अतिशय सहजपणे वापरली जाणारी संज्ञा आहे! त्यामुळे वास्तवात ती मर्यादित; खरंतर संकुचित अर्थाने वापरली जाते. मात्र ‘रक्ताच्या नात्या’ला मोठा अर्थ...

मराठी चित्रपटांचे यश-अळवावरचे पाणी

मराठी संस्कृतीमध्ये मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा अग्रस्थान मिळत आहे. प्रथम दामले-फतेलाल-शांतारामबापू यांनी 1930 – 1940 चे दशक गाजवले आणि काही अभिजात कलाकृती निर्माण केल्या....

महाविदर्भ सभेची स्थापना !

0
महाविदर्भाची स्थापना ही संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेचे पहिले पाऊल ठरेल हा विचार त्या वेळच्या नेत्यांना तत्त्वत: मान्य होता. तरी पण संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला तर...

हरहुन्नरीपणा …

हरहुन्नरीपणा हा अत्रे खानदानाचाच गुण आचार्य अत्रे यांचा जीवनपट पाहिला तर अरेबियन नाईट्सच्या कथाही ख-या घडल्या असाव्यात असे वाटू लागते. त्यांनी एका क्षेत्रातून दुस-या क्षेत्रात...

काकासाहेब गाडगीळांची कढी (Kakasaheb Gadgil)

0
आचार्य अत्रे आणि काकासाहेब गाडगीळ यांचे नाते नेमके कसे होते हे सांगणे कठीण आहे. दोघांच्या एकमेकांवर कुरघोड्या चालू असायच्या. दोघे काँग्रेसमध्ये होते. अत्रे पुणे...

अकोला करार कशासाठी?

1
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अकोला कराराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत विदर्भातले नेते सहभागी झाले असले तरी त्यांना महाविदर्भाच्या मागणीबाबत विशेष प्रेम वाटत होते....