Home Search
सातारा जिल्ह्या - search results
If you're not happy with the results, please do another search
जीवनकौशल्य शिक्षणाचा अरूणोदय!
विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी कौशल्ये शालेय जीवनात प्राप्त व्हावी या हेतूने तांदुळवाडी-मंगळापूरच्या श्री कोल्हेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्समध्ये मोठा...
निराधार वृद्धांचे डॉक्टर मायबाप
भीक मागत फिरणारे आयुष्याच्या उतारवयातील आजी-आजोबा रस्त्यावर कोठेकोठे दिसतात. कधी जोडीने किंवा कधी एकेकटे. ती म्हातारी मंडळी त्यांचे म्हातारपण कोणाच्या तरी शिळ्यापाक्या अन्नावर किंवा किरकोळ पैशांच्या भिकेवर कंठत असतात- रस्त्यावर. फूटपाथवरील त्या जगण्यात त्यांना कधी कुत्री, उंदीर, घुशी चावतात, तर कधी त्यांचे अपघात होतात. उतारवयामुळे कधी डोळ्यांची दृष्टी अधू होते तर कधी मोतिबिंदू होऊन डोळे पूर्ण जातात. जेथे मुळात अन्नपाण्याचीच सोय नाही तेथे जखमांच्या दुरूस्तीसाठी पैसा कोठून आणणार? अभिजित आणि मनीषा सोनवणे हे दाम्पत्य तशा आजीआजोबांसाठीच काम करते...
तुळसण – निसर्गाच्या कुशीतील ऐतिहासिक गाव (Tulsan)
तुळसण हे कराडच्या पश्चिमेस बावीस किलोमीटर अंतरावर दक्षिण मांड नदीच्या काठावर निसर्गाच्या कुशीत सह्याद्रीच्या पर्वतरांगांत वसलेले गाव; ते सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यात आहे. गावाची...
मना मनांतील गावगाथा!
प्रत्येकाच्या मनात गावाबद्दलच्या आठवणी दाटलेल्या असतात. प्रत्येकाला त्या कोठेतरी मांडाव्यात, कोणीतरी वाचाव्यात आणि मुख्य म्हणजे त्या लिहाव्यात असे वाटत असते. आपल्या गावाविषयी लिहिणे-बोलणे यामागे...
धनगरवाडा – जखडलेल्या जगण्याचे आत्मकथन
धनंजय धुरगुडे यांचे ‘माझा धनगरवाडा’ हे धनगरी अन् एकूणच, मराठी साहित्यातील मैलाच्या दगडाचे आत्मकथन आहे. तो पट एका कुटुंबाचा नव्हे, तर मेंढरे राखणाऱ्या धनगर...
आगाशिव लेणी (Aagashiv Cave)
कराड शहराच्या नैर्ऋत्येस तेरा किलोमीटर अंतरावर आगाशिव नावाचा डोंगर आहे. त्या डोंगरात चौसष्ट लेणी खोदलेली आहेत. त्या डोंगरावर आगाशिव नावाचे शिवालय आहे. त्यावरूनच लेण्यांना...
प्रीतिसंगम (Pritisangam)
कराड (सातारा जिल्हा) येथे कृष्णा-कोयना नद्यांचा संगम झाला आहे. त्या ठिकाणास प्रीतिसंगम असे म्हटले जाते. कराडचे नाव यशवंतराव चव्हाण यांनी भारतात प्रसिद्ध केले. कराडच्या...
गोटेवाडी
सह्याद्री व माणकेश्वराच्या कुशीत लपलेले गाव म्हणजे गोटेवाडी. गोटेवाडी गाव हे सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यात आहे. तालुक्यापासून गावाचे अंतर पस्तीस किलोमीटर आहे. गावाची लोकसंख्या...
पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीची जखिणवाडी (Jakhinwadi)
जखिणवाडी या गावाला पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. गाव खुद्द शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. तसेच, छत्रपती शाहू महाराज जेव्हा औरंगजेबाच्या कैदेतून सुटून महाराष्ट्रात परत आले तेव्हा त्यांचा महाराणी ताराबाई यांच्याशी संघर्ष झाला होता. त्यावेळी तह जखिणवाडी गावी झाला होता. त्यानंतर दोन गाद्या निर्माण झाल्या. एक सातारची गादी आणि दुसरी कोल्हापूरची गादी. तो ‘वारणेचा तह’ म्हणून प्रसिद्ध आहे. तह 13 एप्रिल 1731 रोजी झाला. त्यांपैकी काही अटींचे पालन झाले तर काहींचे नाही. तहाची आठवण म्हणून शाहुराजांनी गावाला दोन तलवारी भेट दिल्या होत्या. त्या गावच्या मळाईदेवी मंदिरात आहेत...
धोमचे नृसिंह मंदिर
सातारा जिल्ह्यातील वाईपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर धोम धरणाच्या निसर्गरम्य परिसरात त्याच नावाच्या गावी साधारणपणे पेशवेकाळात उभारले गेलेले 'लक्ष्मीनृसिंह मंदिर' आहे. धोम धरण आणि...