Home Search

समाजसुधारक - search results

If you're not happy with the results, please do another search
_Vamandada_Kardak_1.jpg

लोककवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी युगाचा सर्जनशील भाष्यकार!

लोककवी वामनदादा कर्डक म्हणजे आंबेडकरी विचारांचे सर्जनशील वादळ. त्यांनी त्यांच्या काव्यप्रतिभेने आणि पहाडी आवाजाने त्यांचे प्रेरणास्रोत व उद्धारकर्ते अशा बाबासाहेबांचा सांगावा खेड्यापाड्यांत पोचवला. त्या...

वडांगळी शाळेचे – वार्षिक महानाट्य!

शालेय विद्यार्थ्यांची सर्जनशीलता व कल्पकता काय असू शकते, याची चुणूक नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी या छोट्याशा गावातील ‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये पाहण्यास मिळते. वडांगळी...
_KaidKeleleKalap_1.jpg

मी कैद केलेले कळप ही कादंबरी का लिहिली?

0
आज जेव्हा या प्रश्नाचा विचार जेव्हा मी करतोय की ही 'कैद केलेले कळप’ ही कादंबरी मी का लिहिली तेव्हा मुळात मी लिहितोच का या...
_RN_Chawhan_1.png

रा.ना.वादाची ओळख

रा.ना.चव्हाण हे एक प्रभावी समाजचिंतक तसेच समाजसुधारकदेखील होते. चव्हाण यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा सहवास लाभला होता. त्यांनी त्यांच्या लेखनातून शिंदे यांचा विचारवारसा...
_Govyatil_Devdasi_Samaj_1.jpg

गोव्यातील देवदासी समाजाचे उन्नयन!

0
गोव्यातील देवदासी समाजाच्या शोषणाचा इतिहास विस्मरणात गेला आहे. आधी 'नाईक मराठा' आणि नंतर 'गोमंतक मराठा' म्हणून मान्यता पावलेल्या समाजातून संगीत, कला, विज्ञान, व्यवस्थापन या...
carasole

संत एकनाथांची भारुडे

संत एकनाथांच्या वाङ्मयाचा प्रभाव तत्कालीन समाजावर झाला आणि देव, देश, धर्म या बाबतींत जागृती घडून आली. एकनाथांसारखा तळमळीचा समाजसुधारक जन्मास येणे ही त्या काळाची...
carasole

बाळशास्त्री जांभेकर – मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक

1
पेशवाईचा अस्त आणि भारताच्या स्वातंत्र्याचा उदय हा मोठा कालखंड आहे. तो ब्रिटिशांच्या प्रभावाचा काळ. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्रांतिकारी बदल त्या काळात घडून आले. अनेक...
carasole

कनाशी – शाकाहार जपणारे गाव

3
कनाशी हे खानदेशातील दोन हजार लोकवस्तीचे, महानुभव पंथाचे छोटेसे गाव. महानुभव पंथाची उपासनापद्धत आणि शिकवण यांचे तेथे प्राबल्य असल्यामुळे शेकडो वर्षांपासून तेथे मांसाहारावर अघोषित...
carasole

गोव्यातील नाताळ : ख्रिस्तजन्माचा उत्सव

मला सगळ्या भारतीय सणांत नाताळचा सण आवडतो. मी गोव्यात नाताळच्या सणापासून नव्या वर्षापर्यंत छोटीशी सुट्टी घेतो. स्थलांतरित पक्षी थव्याथव्याने यावेत तसे परदेशस्थ सगेसोयरे आणि...
अतुल पेठेंनी पुनरुज्जीवित केलेले नाटक ‘सत्यशोधक’

ऐसा ज्योती पुन:पुन्हा व्हावा!

 गो.पु. देशपांडे लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित ‘सत्यशोधक’ हे मराठी रंगभूमीवरचे अलिकडच्या काळातले सर्वांत जास्त उत्कंठा असलेले नाटक आहे. जाणकार लोकांच्या मनात त्या नाटकाविषयी जबरदस्त कुतूहल आहे...