Home Search
विधवा विवाह - search results
If you're not happy with the results, please do another search
आनंदी गोपाळ बायोपिकच्या निमित्ताने
चरित्रात्मक चित्रपटांचा अथवा बायोपिकचा जमाना अवतरला आहे. काशीनाथ घाणेकर, पु.ल. देशपांडे, बाळासाहेब ठाकरे आणि पहिल्या भारतीय स्त्री-डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्यावरील चरित्रपट गाजले. कोणत्या...
महर्षि धोंडो केशव कर्वे
कर्वे यांचा जन्म मुरुड येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुरुड येथे झाल्यावर ते उच्च शिक्षणासाठी मुंबई येथे गेले. ते पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते....
गुजरातमधील कुटुंबसंस्था आणि कुटुंबकबिला हरवला!
मी ‘आर्किटेक्चर’चे काही विषय गुजराथमधील तीन महाविद्यालयांत व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून शिकवतो. मला तेथे पाच-सात मुले तरी दरवर्षी ‘सर, आय अॅम अ सिंगल चाईल्ड’ असे सांगणारी भेटतात....
रावणाची पूजा की त्याचे दहन?
रावणाच्या पुतळ्याचे दहन दसऱ्याला करावे की नाही याबाबत, रावणचरित्रावर आधारित गाजत असलेली ‘रावण - राजा राक्षसांचा’ ही कादंबरी लिहिणारे शरद तांदळे यांचे म्हणणे असे...
नजुबाई गावित – लढवय्यी कार्यकर्ती लेखिका
नजुबाई गावित यांचे नाव भारतीय साहित्यविश्वात सशक्त आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक म्हणून घ्यावे लागेल. त्यांनी त्यांच्या साहित्यातून आदिवासींचे सर्वंकष भावविश्व साकारले. त्या वंचित, शोषित, उपेक्षित,...
जोडीदार निवडीतील विवेकी विचार
'जोडीदाराची विवेकी निवड'(जोविनि) हा उपक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अनेक वर्षे चालवते. या विषयावरील चर्चेसाठी तरुणांना व्यासपीठ मिळावे म्हणून तीन वर्षांपूर्वी Whats up ग्रुप...
शांतिवन – बालाघाटात पिकले पाणी!
दीपक नागरगोजे यांनी `शांतिवन` प्रकल्प बीड जिल्ह्यात भगवानगडाच्या परिसरात साकारला आहे. आमटे पिता-पुत्रांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन ‘आनंदवना’च्या धर्तीवर ‘शांतिवना’ची निर्मिती करण्यात आली आहे. ‘शांतिवना’तील...
डॉ. विनोद इंगळहळीकर यांची विविधगुणी मात्रा
विनोद इंगळहळीकर हे ठाण्याच्या ‘ज्युपिटर हॉस्पिटल’मधील मणक्यांच्या विकारांसाठी विख्यात अस्थिशल्यतज्ज्ञ डॉक्टर आहेत. त्यांचा लौकिक डॉक्टर म्हणून जेवढा आहे तितकाच त्यांच्या अंगच्या विविध कलागुणांमुळेही आहे....
पर्यावरणपूरक सणसमारंभ -काळाची गरज
गावागावात शिक्षणप्रसार झाला तसे समाजसुधारणेचे वातावरण सर्वत्र तयार होऊ लागले; छोट्यामोठ्या प्रसंगातही मोठ्या सुधारणांची बीजे दिसतात. तशा कोल्हापूर परिसराच्या खेड्यांतील काही नोंदी –
गणापूर येथील...
नारायण गोविंद चापेकर यांची ‘हिमालया’त भटकंती
‘हिमालयात’ हा ‘बदलापूर’कर्ते ना.गो. चापेकर यांनी हिमालयात केलेल्या प्रवासाचा वृतांत. ते त्यांच्या लेखनकार्यातील अखेरचे असे आणि एकूण अकरावे पुस्तक. चापेकर ही माहिती प्रस्तावनेच्या सुरुवातीसच...