Home Search
आचार्य अत्रे - search results
If you're not happy with the results, please do another search
सुरेश भट, आयुष्यभर लढतच राहिले! (Suresh Bhat)
सुरेश भट यांनी राजकारणावर जबरदस्त लिहिले आहे. आचार्य अत्रे काय किंवा भट काय अशी माणसे ही खरोखरीच तत्त्वनिष्ठ असतात. जेव्हा सर्वसामान्य लोकांच्या मनात खरे...
महाराष्ट्र : भविष्यातील अंधार भेडसावतो!
महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्राच्या स्थापनेला 2019 मध्ये साठ वर्षें पूर्ण झाली. त्या निमित्ताने सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रांतील अभ्यासकांशी चर्चा...
श्रीमान योगी : एका शिवकथेची पन्नाशी
रणजीत देसाई यांचे नाव ऐतिहासिक लेखनात पुढे आले ते ‘स्वामी’ ह्या कादंबरीने. ती साहित्यकृती 1970 सालची. ‘श्रीमान योगी’ ही त्यांची कादंबरी ‘स्वामी’नंतर सात...
सोशल मीडिया म्हणजे गावगप्पा!
सोशल मीडिया गेल्या दहा वर्षांत जगभर फैलावला. काही लोकांना तो रोगासमान वाटतो, म्हणून त्यावरील मेसेज खूप झपाट्याने पसरला तर त्याला ‘व्हायरल’ झाला असेच म्हटले...
वाराणशीचे वझे होते कोण?
वाराणशी म्हणजे भारताची धार्मिक राजधानी. वाराणशी नगरी जुन्या काळापासून आहे; तर ती होती कशी आणि आज कशी आहे? त्यातून महाराष्ट्रापासून ती इतकी दूर, तेव्हा...
अटलबिहारी वाजपेयी- स्वयंसेवक, प्रचारक ते पंतप्रधान!
‘अटलजी-कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी’ हे पाचशेतीस पानांचे पुस्तक पत्रकार सारंग दर्शने यांनी लिहिलेले आहे. अटलजी चौऱ्याण्णव्या वर्षांचे असून भीष्मासारखे शरपंजरी पडलेले आहेत; तरीही त्यांची लोकप्रियता...
मराठी साहित्य मंडळ, बार्शी
(स्थापना 1961, नोंदणी 1972)
बार्शीच्या ‘मराठी साहित्य मंडळा’ने बार्शीकरांच्या साहित्यिक, सामाजिक-सांस्कृतिक, जीवनात महत्त्वाचे स्थान मिळवलेले आहे. मंडळाचे नाव साहित्य मंडळ असले तरी मंडळाचे क्षेत्र केवळ...
शंकरराव आपटे – लोकप्रिय खलनायक
शंकरराव आपटे हे महाराष्ट्रात गाजून गेलेल्या `बालमोहन` व `कलाविकास नाटक मंडळीं`त काम केलेले नट. यांची जन्मशताब्दीदेखील (2012) साली होऊन गेली. त्यानिमित्त बडोद्यात सुरेख कार्यक्रम...
मराठी भाषा आणि मराठी माणूस
आजकाल साधी पण सुंदर मराठी भाषा कानावर पडत नाही; अथवा लिहिली जात नाही अशी खंत अरूण खोपकर यांनी एका टिपणाद्वारे व्यक्त केली. ती रास्त...
बाबासाहेब आंबेडकर : जयंती मुलखावेगळी!
प्रशासकीय सेवेतील हर्षदीप कांबळे नावाचे अधिकारी आणि मालाड येथील दंतवैद्य विजय कदम यांच्या सहकार्यातून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती’ मालाड येथे स्थापन करण्यात...