Home Search
अहमदाबाद - search results
If you're not happy with the results, please do another search
जांभेकरांच्या जगभर पसरलेल्या हिरव्या वास्तू
सभोवतालच्या निर्गुण, निराकार, अव्यक्त पोकळीला अर्थपूर्ण करते ती वास्तुकला! प्रत्येक वास्तू हे एक सांस्कृतिक विधान असते. कलावंत त्याच्या विचारानुसार कलेचा उपयोग पोट भरण्यासाठी की...
शिरोभूषण सम्राट – अनंत जोशी
‘सर सलामत तो पगडी पचास’ अशी म्हण आहे खरी... पण कल्याणच्या अनंत जोशी यांच्या संग्रही एक ना - दोन ना - तीन ... तर...
मकर संक्रात – सण स्नेहाचा (Makar Sankrant)
मकर संक्रात हा भारतात साजरा होणारा महत्त्वाचा सण. उत्तरायणारंभ आणि त्याचबरोबर थंडीचा भर असल्याने आयुर्वेदाचा विचार, अशा दोन कारणांनी मकर संक्रांत हा सण साजरा...
स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा)
पुण्याची 'सा' ही संस्था स्किझोफ्रेनिया व इतर मानसिक आजार यांच्यासाठी काम करते. कॅनडाचे रहिवासी डॉ. जगन्नाथ वाणी यांनी १९९७ साली त्या संस्थेची स्थापना...
कचेरीचे गाव सावरगाव
येवला शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर, अहमदनगर-मनमाड महामार्गाला लागून असलेले पवारांचे गाव म्हणजे सावरगाव. इंग्रजांच्या काळात ते तालुक्याचे गाव होते व तेथे कचेरी (तहसील कार्यालय),...
गायिका-नटी अमीरबाई कर्नाटकी
अमीरबाई कर्नाटकी यांचे चरित्र रहिमत तरीकेरी यांनी कन्नड भाषेत लिहिले. त्यांनी चरित्र-लेखनाच्या निमित्ताने केलेल्या संशोधनाचा आणि इतर चरित्रात्मक गोष्टींचा रंजक आढावा एका कन्नड लेखात...
भंडारी समाजाचा इतिहास, उत्पत्ती व विविध पोटजाती
विल्यम् मोल्सवर्थ यांनी त्यांच्या कोशात भंडारी शब्दाचा अर्थ treasurer, तिजोरीवाला किंवा द्रव्यकोश साभाळणारा असा दिला आहे. पूर्वीच्या काळी, राज्याच्या भांडारावर देखरेख करणारे ते भंडारी...
सतीश पाटील यांचे खगोलशास्त्र संग्रहालय
सतीश पाटील यांचा जन्म नाशिकचा, पण त्यांचे पालनपोषण जळगाव येथे झाले. आईवडील शिक्षक. त्यामुळे घरात शिस्तीचे वातावरण. अभ्यासाला आणि इतर कलागुणांना पोषक असे. त्यांच्याजवळ...
सांगलीची हळद बाजारपेठ
सांगली ही देशातीलच नव्हे तर जगातील हळदीची प्रमुख बाजारपेठ आहे. त्या परिसरात पिकली जाणारी दर्जेदार राजापुरी हळद, हळदीचा दर्जा वर्षानुवर्षे टिकवून ठेवणारी जमिनीखालची पेवांची...
कोळवणची महालक्ष्मी – आदिवासींचे सांस्कृतिक जीवन
डहाणू हे ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण असून पश्चिम रेल्वेच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर आहे. ते मुंबईपासून सव्वाशे किलोमीटर अंतरावर आहे. ते महत्त्वाचे वनसंपत्ती केंद्र आहे....