Home Search

विवाह - search results

If you're not happy with the results, please do another search

गोहराबाई कर्नाटकी –शताब्दी आली तरी उपेक्षाच!

बालगंधर्व हे महाराष्ट्राचे दैवत त्यांची प्रेयसी आणि नंतरची बायको गोहराबाई कर्नाटकी हिला कर्नाटकात प्रतिगंधर्व म्हणत. परंतु महाराष्ट्रात मात्र तिचा द्वेष करत. गोहराबांईची शताब्दी चालू...
विल्यम लॉबडेल

नको तो धर्म? का नको बरे?

     हा जानामाना पत्रकार ‘मी धर्म सोडला आणि तो सोडल्यामुळे माझ्या मनाला शांती लाभली’ असे ठासून सांगतो. अनेक लोक मन:शांती प्राप्त करून घेण्याचा...
6

आशा पाटील यांची लोकविलक्षण भ्रमंती!

सायकल शर्यतीमध्ये १९७३ सालापासून १९८७ पर्यंत सातत्याने सहभागी होणारी तळेगाव दाभाडे येथील पहिली स्त्री खेळाडू!  जुन्या मुंबई -पुणे रस्त्यावरील बोरघाट एकोणतीस मिनिटांत सायकलवरून चढणारी भारतातील एकमेव स्त्री...
carasole

मस्तानीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडायला हवी

मस्तानीबाईंच्यावर महाराष्ट्राने मोठा अन्याय केला आहे. बाजीरावांनी मराठेशाहीचे पाय हिंदुस्थानात रोवले. थोरले छत्रपती व संताजी-धनाजी यांच्यानंतर, राऊ हे मराठेशाहीचे न भविष्यती असे बलाढ्य नेते...

मटणाचे तुकडे आणि ब्राह्मणी मर्दानगी…

२०२० साली, स्वत:च स्वत:ला महासत्ता घोषित करू पाहणा-या देशातल्या उच्चशिक्षित तरुण पुरूषांची मानसिकता सानियाच्या लग्नाच्या निमित्तानं जगाला पाहायला मिळाली. स्वातंत्र्याच्या साठ वर्षांनंतरदेखील, विशेषत: इंग्रजांकडून...

आठवा स्वर

आठवा स्वर - सरोज जोशी संगीतक्षेत्रात पदार्पण करण्याच्या हेतूने अनेक आल्बम प्रकाशित होत असतात. पण ७ जून २०१० ला रवींद्र नाट्यमंदिरात वाजतगाजत प्रकाशित झालेला ‘आठवा स्वर’...

करूणार्द्र कातळ : शंकरराव पापळकर

करूणार्द्र कातळ : शंकरराव पापळकर - मनोहर नरांजे परतवाडा शहर पार करून धारणी मार्गाने उत्तरेकडे निघाल्यास दुरूनच सातपुड्याच्या गगनचुंबी रांगा दृष्टीस पडतात. गौरखेडा, कुंभी, मल्हारा अशी...

माझे नवजीवन

'स्वत:साठी जगलास तर मेलास व दुस-यांसाठी जगलास तरच जगलास' माझे नवजीवन - विभाकर सुलाखे आता, आयुष्यात मागे वळून बघताना खूपच छान वाटते. सुरुवातीची अडथळ्याची शर्यत कशीबशी...

हम परदेसी लोग!

'हाँ जी' असे विनयाने म्हणणे म्हणजे 'हांजी हांजी करणे' असे नाही. भांडण केल्याने का कधी धंदा होतो? धंद्यात बरकत हवी असेल तर गोड बोलायला...
carasole

मतिमंदांचे ‘घरकुल’

मतिमंदांसाठी आपापल्या परीने कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील संस्थांपैकी एक म्हणजे, डोंबिवलीजवळच्या 'खोणी' या गावातील 'अमेय पालक संघटने'ने उभे केलेले 'घरकुल'. स्वत:च्या मतिमंद मुला-मुलींसाठी काही पालक मंडळी...