Home Search

ऐतिहासिक - search results

If you're not happy with the results, please do another search

शोध आडवाटांचा

0
‘डिस्कव्हरी महाराष्ट्र’मध्ये मिलिंद गुणाजी यांनी निर्देश केल्यामुळे लोहगड किल्ला प्रकाशझोतात आला, सध्या अनेक तरुण-तरुणी लोहगडाकडे आकर्षले जात आहेत. लोहगड बघण्यासाठी आठवड्याच्या गुरुवारी व रविवारी...

मुलुंडचे मैदान वाचले लोकांच्या उत्स्फूर्त प्रयत्नांतून…

मुंबईत छोट्याशा जागेसाठी मोठ्या मारामा-या होत असताना अशा प्रकारचा उपक्रम राबवणे कौतुकास्पद आहे याची जाणीव होते. मुलुंड सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे व...

संपादकीय

चित्रकार रघुवीर मुळगावकर यांनी महाराष्ट्राचे कलाजगत एके काळी फार गाजवले.  त्यांची शंभर मुद्रित चित्रे मुंबईचे विनय काळे यांच्या संग्रहात आहेत. त्याबाबतची माहिती 'थिंक महाराष्ट्र'वर...

संपादकीय

महाराष्ट्राचे सुवर्णमहोत्सवी वर्षे.. महाराष्ट्र निर्माण झाल्याला पन्नास वर्षें लोटली. या काळात जग पूर्ण बदललं. त्याचे परिणाम महाराष्ट्रातही दिसून आले. मराठी भाषिकांचं एक राज्य व्हावं या...

कीर्तनाचे महानिर्वाण

मी ‘ठाणे वैभव”मधील ही जाहिरात वाचून सर्दावलोच! अस्वस्थही झालो. क्षणार्धात अनिलांची कविता आठवली, ‘सारेच दीप मंदावले आता.’ त्याच नादात अवनत होत गेलेल्या संस्कृती-संस्कारांची जाणीव झाली. मला जुना काळ आठवला. तेव्हा आषाढात व एकूण चातुर्मासात सभोवताल संस्कृती-संस्कारांनी भारलेला असायचा. कीर्तन-प्रवचन हा त्यांतील प्रमुख घटक. आपल्याला ते सारे धार्मिक वाटायचे. येथे धर्म व संस्कृती यांची किती सरमिसळ होऊन गेली आहे...

लेन प्रकरणाचा धडा

     सर्वोच्च न्यायालयाने जेम्स लेन यांच्या पुस्तकावरची बंदी उठवली आणि महाराष्ट्रात, त्यामुळे वादळ सुरू झाले. या वादळाच्या निमित्ताने अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक शास्त्रज्ञांचे, विचारवंतांचे लेखन,...

‘थिंक महाराष्ट्र’

दिल्ली दरबाराला महाराष्ट्राविषयी आकस आहे, दिल्ली दरबाराला मराठी माणसांची भीती वाटते, जशी औरंगजेबाला शिवाजीची वाटत होती तशीच. पण माझ्या मते, हे असे नाही. दिल्ली...

‘लालबाग-परळ’ संस्कृतीचा प्रभाव

लालबागचा राजा गेल्या दोन दशकांत आर्थिक दृष्टया श्रीमंत होत गेला, परंतु त्याचे प्रजाजन देशोधडीला लागले; मात्र ‘गणेश’या विद्याकलेच्या देवतेने तेथील कलागुणांना प्रोत्साहन दिले. तेच...

‘कोमसाप’चे चेंबूर साहित्य संमेलन

कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबुर येथे ५ जून रोजी झाले. त्याचा धावता वृत्तांत आणि संमेलनाच्या अध्यक्ष वसुंधरा पेंडसे –नाईक यांच्या भाषणातील...

एफ टी आय आय नावाचे गोत्र

दादासाहेब फाळके यांच्या 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'पेक्षा अधिक सुसज्ज, अधिक तंत्रकुशल अशी प्रभात कंपनी होती. मात्र अवघ्या दहा वर्षांत ही परंपरा खंडित झाली. स्वातंत्र्यापूर्वीच, 'प्रभात'चा अस्त...