Home Search

शेतकरी - search results

If you're not happy with the results, please do another search

शोध आडवाटांचा

0
‘डिस्कव्हरी महाराष्ट्र’मध्ये मिलिंद गुणाजी यांनी निर्देश केल्यामुळे लोहगड किल्ला प्रकाशझोतात आला, सध्या अनेक तरुण-तरुणी लोहगडाकडे आकर्षले जात आहेत. लोहगड बघण्यासाठी आठवड्याच्या गुरुवारी व रविवारी हमखास मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, कारण गुरुवार या दिवशी पुणे येथील कंपन्यांना सुट्टी असते तर रविवारी मुंबई येथील कंपन्यांना सुट्टी असते. लोहगडाच्या इतिहासाविषयी थोडेसे...

पिपली लाईव्ह, दिगू टिपणीस

0
खोटेपणा ‘अनकव्हर’ करण्यापेक्षा ‘कव्हर’ करणं हेच माध्यमांचं ब्रीद सत्यात उतरतं. खरेपणाला कव्हर करताना दिगू टिपणीस वेडा झाला नि आता २०१० सालात राकेश मेला. हेच...

हळदीचा रंग…..

हळदीचा रंग..... नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये हळदीचे उत्पादन घेणा-या शेतक-यांना यंदा हळदीने चांगलेच रंगवले आहे ! कधी काळी एक हजार रुपये क्विंटल...

सर्वहारा जनआंदोलन

उल्का महाजन यांचं काम गेली वीस वर्षं रायगड जिल्ह्यातील आठ तालुक्यांत 'सर्वहारा जनआंदोलन' या संघटनेद्वारा चालू आहे. त्यांचं बालपण ग्रामीण भागातच गेलं. त्यांचे वडील...

मी वृध्द नाही! – सेनापती बापट

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात जनतेने शंकरराव देव यांना फार मोठा सन्मान दिला होता, पण तो त्यांना टिकवता आला नाही. एक वेळ अशी होती, की लोकमान्य...

‘कोमसाप’चे चेंबूर साहित्य संमेलन

कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबुर येथे ५ जून रोजी झाले. त्याचा धावता वृत्तांत आणि संमेलनाच्या अध्यक्ष वसुंधरा पेंडसे –नाईक यांच्या भाषणातील...

‘ग्रामोक्ती’

'ग्रामोक्ती' हा आगळावेगळा सुविचार संग्रह आहे. अंबाजोगाईचे पशुवैद्य डॉ. शिवाजी मधुसुदन पंचादेवी हे नोकरी-व्यवसाय करता करता सातारा जिल्ह्यातील एकसळ या गावी येऊन स्थिरावले. तेथे...

आदर्श मोठे – विकसनशील छोट्यांसाठी

मी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या तालुक्याच्या शहराचा मूळचा रहिवासी. सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील एकसळ नावाच्या छोट्याशा खेडेगावात 1992पासून माझे स्थायिक होणे हा केवळ...

दगडांच्या देशा… राकट देशा…

दगडांच्या देशा... राकट देशा... ही आणि महाराष्ट्राची अशी कैक वर्णनं लहानपणापासून माझ्या कानावर पडत आहेत. पण या वर्णनांमधला माझ्या वाटयाला आलेला महाराष्ट्र जेमतेमच. जेव्हा...

धान्यापासून मद्य…

महाराष्ट्राच्या राज्यशासनाने धान्यापासून मद्य बनवण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला. धान्यापासून मद्य बनवण्यासाठी काही कारखान्यांना परवानेही देण्यात आले. या उपक्रमाला प्रोत्साहन मिळावं म्हणून...