Home Search

स्वातंत्र्यवीर सावरकर - search results

If you're not happy with the results, please do another search

मोडी लिपी – अथ: पासून इति पर्यंत

मोडी लिपी म्हणजे देवनागरीची जलद लिपी! ती नावाप्रमाणे नागमोडी वळणाची, ब-यापैकी अखंड लिपी आहे. त्या लिपीचा उगम कसा झाला ते अज्ञात आहे. मोडी लिपीचे...
carasole1

भंडारी समाजाचा इतिहास, उत्पत्ती व विविध पोटजाती

विल्यम् मोल्सवर्थ यांनी त्यांच्या कोशात भंडारी शब्दाचा अर्थ  treasurer, तिजोरीवाला किंवा द्रव्यकोश साभाळणारा असा दिला आहे. पूर्वीच्या काळी, राज्याच्या भांडारावर देखरेख करणारे ते भंडारी...
carasole1

वेंगुर्ले नगर वाचनालय – १४२ वर्षांचे अविरत ज्ञानदान

1
वेंगुर्ले नगर वाचनालय ही संस्था 142 वर्षे ज्ञानदानाच्या तसेच, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रांत मोलाचे कार्य करत आहे. वाचनालयाच्या ऐतिहासिक वास्तूला विवेकानंद, सावरकर, तुकडोजी महाराज,...

सुधीर गाडगीळ – पुण्यभूषण!

0
सूत्रसंचालक पदाचे महत्त्व हे सर्वप्रथम ठसवले ते सुधीर गाडगीळने. तोपर्यंत कार्यक्रमात कधी निवेदन आले तर ते निव्वळ अनुक्रमाणिका-वाचन असायचे. सुधीरने त्या शुष्क निवेदनात त्याच्या सदा प्रफुल्लित चेहऱ्याने आणि ठसठशीत आवाजाने जिवंतपणा आणला. सुधीरने त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर कार्यक्रमात निवेदकाला वक्त्याइतके महत्त्व आणून दिले...
carasole

हरियाली – निसर्ग फुलवण्यासाठी

4
झाडे ही ऋषितुल्य साधना करणारे समाजमित्र आहेत. हिरवीगार वनश्री हवा शुद्ध करते; एवढेच नव्हे, तर डोळ्यांना सुखद थंडावा अनुभवायचा असेल तर दिवसच्या दिवस जंगलातून...

रत्नाकर मतकरींची पुस्तके मुलांना आवडती!

0
रत्नाकर मतकरींची पुस्तके मुलांना आवडती! - सुरेंद्र दिघे मुलांना लिहिण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक, उपजत साहित्यगुणांची जोपासना व्हावी या उद्देशाने ठाण्यातील...

जादूगार रंगसम्राट रघुवीर मुळगावकर

रघुवीर मुळगावकरांचा जन्म झाला गोव्यातील अस्नोडा येथे, 14 नोव्हेंबर 1918 रोजी (कार्तिक शुध्द चतुदर्शी शके 1840) रात्री 8.15 वाजता. त्यांचे वडील शंकरराव मुळगावकर हेही...

निबंधमालेतील भविष्यवेध !

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी ‘निबंधमाला’ सुरू केली ती बहुश्रुतता व योग्य पुस्तकांची लोकांना माहिती देऊन मराठी भाषा समृद्ध करण्याच्या उद्देशाने. त्यांनी ‘निबंधमाले’तून सकस, वैचारिक आणि दर्जेदार लेखांचे सलग आठ वर्षे लेखन करून 1881 पर्यंत विविध छापखान्यांतून चौऱ्याऐंशी अंक छापून प्रसिद्ध केले. विष्णुशास्त्री यांनी ‘निबंधमाले’तून मनोरंजन न करता लोकजागृती, विचारक्रांती आणि मराठी भाषेची अभिव्यक्ती याची कास धरली...

तेविसावे साहित्य संमेलन (Twenty Third Marathi Literary Meet – 1938)

मुंबई येथे भरलेल्या तेविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होते. विज्ञाननिष्ठ, प्रखर बुद्धिवादी आणि तरीही कविहृदयाचे ते प्रचंड ताकदीचे लेखक. त्यांनी संपूर्ण आयुष्य देशसेवेत अर्पण केले.