Home Search

सातारा जिल्ह्या - search results

If you're not happy with the results, please do another search

गोष्ट फलटणमधील दीडशे गाव-ग्रंथालयांची (Rural School Libraries to Promote Reading)

गाव-ग्रंथालयांचा प्रयोग हे सिद्ध करू पाहत आहे, की लेखी मजकूर वाचणे आणि त्याचा अर्थ लावणे ही जादू मुलांना येऊ लागली, की मुले वाचनाला, पर्यायाने पुस्तकाला चिकटून राहतात. त्यांच्या हातात येणारी पुस्तके सुंदर चित्रांची, त्यांच्या भावविश्वातील विषयांची असतील तर पुस्तकांशी जोडली जातात. अन त्यांना मोकळ्या अभिव्यक्तीची संधी मिळाली, की ती कल्पनेत रमतात, व्यक्त होऊ लागतात आणि हीच किमया आहे, पुस्तकांच्या दीडशे गाव-ग्रंथालयांची…

क्रांतिवीरांगना इंदुताई पाटणकर (Indu Patankar fought for the rights of the downtrodden women)

इंदुताई पाटणकर व त्यांचे पती बाबूजी ऊर्फ विजय हे दोघेही रोजनिशी लिहून ठेवत. ती दोघे चळवळीनिमित्त एकमेकांपासून लांब राहत असल्यामुळे त्यांच्यात नेहमी पत्रव्यवहार असे. तसेच मायलेकांचाही पत्रव्यवहार होत होता. त्यांचा लेक भारत पाटणकर. तो संपूर्ण पत्रव्यवहार भारत यांनी सांभाळून ठेवला आहे. त्यानुसार त्यांनी त्यांची आई ‘क्रांतिवीरांगना इंदुताई’ असे एक पुस्तक लिहिले. पुस्तक असे लिहिले, की जणू काही त्या स्वतः वाचकांशी बोलत आहेत...

तेहतिसावे मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष यशवंत (Thirty-third Marathi Literary Meet – 1950)

तेहतिसावे मराठी साहित्य संमेलन मुंबई येथे 1950 साली झाले. त्याचे अध्यक्ष यशवंत दिनकर पेंढारकर ऊर्फ राजकवी यशवंत हे होते. कवी यशवंत यांचा हातभार आधुनिक कवितेला उज्ज्वल आणि कीर्तिवंत करण्यात फार मोठा आहे. त्यांनी कवी केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज यांच्यानंतर मराठी कविता अधिक समृद्ध केली...

समर्थ रामदासांची स्थाने (Saint Ramdas left footprints at many a places)

समर्थ रामदास यांचे प्रभू रामचंद्र हे परमदैवत; तसेच, रामदास हे हनुमानाचे परमभक्त. समर्थांच्या जीवनाशी निगडित महाराष्ट्रातील काही स्थाने...

कोल्हापूरचा चालता बोलता ज्ञानकोश (Ram Deshpande : Kolhapur’s Encyclopedia)

"ज्या वेळी संग्रहाचं, जतनाचं हे काम तुमच्या आवाक्याबाहेरचं आहे असं वाटेल तेव्हा मला कळवा." लंडन युनिव्हर्सिटीचे डॉ. ग्रॅहम स्मिथ यांनी मला आश्वासक सुरात पाठिंबा दिला...

विमामहर्षी वासुदेव गणेश तथा अण्णासाहेब चिरमुले (Anna Chirmule – Father of Indian Insurance)

2
इंग्रजांनी मराठी राज्य जिंकले (1818) व त्यायोगे इंग्रजी अंमल हिंदुस्तानच्या बहुतेक सर्व क्षेत्रांवर लागू झाला. तेथून पुढे नव्या मनूचा उदय सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक वगैरे क्षेत्रांमध्ये घडून आला. विविध ज्ञानशाखांची ओळख भारतीयांना इंग्रजी भाषेच्या प्रसारामुळे झाली. त्याचप्रमाणे, जगात घडणाऱ्या घडामोडी भारतीयांना कळू लागल्या. भारतीयांना इतर देशांमध्ये आर्थिक क्षेत्रात काय घडत आहे याचे ज्ञान होऊ लागले.
_chandamay_shikshak_shankar_mane

छंदमय जीवन जगणारे शिक्षक – शंकर माने

शंकर गुलाबराव माने हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पाटण गावचे रहिवासी. त्यांनी त्यांच्या विविध छंदांतून एक वेगळा आदर्श उभा केला आहे. ते सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या...

राजाचे कुर्ले – ऐतिहासिक गाव (Rajache Kurle)

राजाचे कुर्ले हे गाव महादेव डोगररांगांच्या मध्यभागी वसलेले आहे. महादेव डोगररांगा या सह्याद्री डोंगररागांच्या उपरांगा. सातारा राजधानीचे संस्थापक शंभुराजे (प्रथम) हे शाहू महाराजांच्या...

मेढ्यातील कातकरी समाजाचा मच्छिमारी हक्कासाठी लढा

कातकरी समाजाची लोकवस्ती सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात मेढा या गावी नऊशेपंचाहत्तर हेक्टरवर पसरलेल्या कण्हेर धरणाच्या परिसरात आहे. त्या आदिवासी कातकरी समाजाचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन...
_Anil_Chachar_1.jpg

अनिल चाचर – शाळाबाह्य मुलांचा वाटसखा (Anil Chachar)

0
अनिल चाचर वाल्हे गावच्या ‘हनुमानवस्ती (तालुका पुरंदर, जिल्हा पुणे)’ या द्विशिक्षकी शाळेत बदलीने हजर झाले. वाल्हे हे निरा-जेजुरी या परिसरातील गाव. नीरा गावाच्या वायव्य...