Home Search
यमुना - search results
If you're not happy with the results, please do another search
शास्त्री हॉल नावाचे शंभर वर्षांचे कुटुंब
शास्त्री हॉल ही दक्षिण मुंबईतील मध्यमवर्गीर्यांची जुनी वसाहत आहे. जुन्या भाषेत चाळींची वाडीवस्ती. मुंबईत ग्रँट रोडला नाना चौकापासून शंभर पावलांवर ती वस्ती आहे. त्या...
नीरा-भीमेच्या संगमावरील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान
श्री लक्ष्मी नृसिंह हे पुरातन देवस्थान नीरा आणि भिमा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. इंदापूर, माळशिरस, माढा या तीन तालुक्यांच्या सीमारेषांच्या हद्दीत नीरा आणि भिमा...
केल्याने तीर्थाटन…
‘तरति पापादिंकं यस्मात’ - ज्याच्यामुळे पापादिकांतून तरून जाता येते ते म्हणजे तीर्थ होय!
‘क्षीयते पातकं यत्र तेनेदं क्षेत्रमुच्यते’ - ज्या स्थानी गेल्याने माणसाच्या हातून कळत-नकळत...
संस्कृत आणि प्राकृत
हिमालय पर्वताची कन्या पार्वती. तिने शंकर हा आपला पती व्हावा म्हणून तप केले, यथावकाश तप फळाला आले आणि लग्न झाले. त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्या...
वाद्यवीणेचे संदर्भ
अरूण निगुडकर यांचा वीणा हा लेख आवडला, पण त्यामधील काही संदर्भ खटकले :
१. पुराणातले उल्लेख आणि पुरातत्त्वशास्त्र यांची लेखकाने घातलेली सांगड पटत नाही.
२. सरस्वती...
वैदिक गणित आणि बरेच काही…..
चाकोरीबाहेर डोकावून पाहणार्यांना नवनवीन वाटा खुणावत असतात. डोंबिवलीकर विलास सुतावणे यांच्याभोवती अशा वाटाच वाटा आहेत! त्यांनी त्या सर्वांवरून मार्गक्रमणा केलेली आहे. सुतावणे ह्यांच्या...
वसा सैनिकांच्या कल्याणाचा आणि देशाच्या संरक्षणसिद्धतेचा !
- प्रभाकर भिडे
अनुराधा गोरे यांचा मुलगा विनायक सैन्यात कॅप्टन होता. त्याला अतिरेक्यांशी लढताना काश्मिरमध्ये २६ सप्टेंबर १९९५ ला वीरगती प्राप्त झाली. त्यानंतर गोरे यांनी...
वसा सैनिकांच्या कल्याणाचा आणि देशाच्या संरक्षणसिद्धतेचा!
अनुराधा गोरे यांची जीवनकहाणी ऐकताना मला कवी फ.मु.शिंदे यांच्या ‘आई’ कवितेतील ओळी आठवतात. सुरुवातीच्या ओळी अशा आहेत.
आई म्हणजे काय असते?
‘घरातल्या घरात गजबजलेले गाव असते’’
आई...
वीरमाता
वीरमाता
कॅप्टन विनायक गोरे पंधरा वर्षांपूर्वी काश्मिरमध्ये लष्करी हल्ल्यात कामी आला. परंतु त्याच्या हौतात्म्यातून शक्ती प्राप्त करून त्याच्या आई अनुराधा गोरे खंबीर उभ्या राहिल्या...
डॉ. लहाने यांची जीवनदृष्टी
डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्राने योजलेल्या त्यांच्या डोंबिवलीतील व्याख्यानात त्यांची बालपणापासूनची कहाणी सांगितली. ते किती कठीण परिस्थितीतून या पदापर्यंत पोचले ते ऐकले की आपण स्तिमित होतो. मग मनात येते, की आपण आपल्या अडीअडचणी, संकटे यांचा उगाच बाऊ करतो. त्या किरकोळ व तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. आपल्याला लहाने यांच्यासारख्यांच्या जीवनाकडे बघून जीवन जगण्याचा उत्साह-उमेद मिळतात. जीवन समरसून कसे जगावे हे कळते. सर्वसामान्य माणसांना ही माणसे मार्गदर्शक वाटतात...