Home Search

भातशेती - search results

If you're not happy with the results, please do another search
_goregav

गवाऱ्यांचे गाव, गोरेगाव (Gaware’s Village, Goregaon)

0
पुणे जिल्ह्याच्या राजगुरूनगर तालुक्यातील गोरेगाव हे माझे गाव. ते तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शंभर टक्के आदिवासी गाव आहे. ‘भीमाशंकर’ हे महादेवाचे मंदिर त्या गावापासून पंचवीस...

सुजलाम सुफलाम गाव – मुरुड-जंजिरा (Murud Janjira Village)

मुरुड-जंजिऱ्याला सिद्दी संस्थानचा इतिहास आहे, छत्रपतींनी ते सर करण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल ठरला. तेव्हा दर्यासारंग दौलतखानाने बाजूलाच, कासा खडकावर पद्मदुर्ग उभा केला... मुरुड-जंजिरा...

कोकणातील गवळी-धनगर समाज

गवळी-धनगर समाज कोकणात सह्याद्री पर्वताच्या मुख्य व उपरांगांवर राहत असून तो खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा व राजापूर या पाच तालुक्यांत विखुरला गेला आहे. त्यांची...

करजावडेवाडीच्या बाबीबाईची गोष्ट

करजावडेवाडी ही रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील पोफळी गावातील गवळी-धनगर या समाजाची वस्ती आहे. करजावडेवाडीला मोठी परंपरा आहे व ती बाबीबाईपासून सुरू होते. बाबीबाई लक्ष्मण...
_durshet_8.jpg

दुरशेत – तरुणांनी जपलेल्या परंपरा! (Durshet)

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याच्या उत्तरेला दोन-तीनशे घरांची वस्ती असलेले, बाळगंगा नदीच्या छोट्याशा तीरावर वसलेले इवलसे, टुमदार, सुंदर असे पेशवेकालीन खेडे म्हणजे दुरशेत गाव. तीन...
_BallaleshwarGanpatiche_Pali_1.jpg

बल्लाळेश्वर गणपतीचे पाली

पाली हे गाव मुंबई-गोवा हायवेवर नागोठण्यापासून आतमध्ये दहा किलोमीटरवर आहे. तेथे खोपोलीमार्गेही जाता येते. ते सुधागड तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. गावात मामलेदार कायार्लय, न्यायालय,...
_JuchandraGavalaHote_KombarHavli_2.jpg

जूचंद्र गावात होते कोंबर हावली (कोंबडी होळी)

जूचंद्र हे ठाणे जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील हिंदू -आगरी लोकवस्ती असलेले गाव. ते रांगोळी कलेसाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. तसेच, ते तेथे उत्साहात साजऱ्या केल्या जाणाऱ्या...
_Bhatkhachare_1.jpg

भातखाचरे

भातखाचरे म्हणजे पिकाच्या लागवडीसाठी छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये विभागलेली जमीन. भातखाचरांची शेतरचना पायऱ्यापायऱ्यांची असते. ज्या विभागात पावसाचे प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी डोंगरावरील कमी उताराच्या भागात...
_Dombivali_Ganesh-Mandir_.jpg

श्रीगणेश मंदिर संस्‍थान – जुन्या-नव्या डोंबिवलीचे प्रतीक!

डोंबिवली शहर गावठाण होते. ना नदी, ना डोंगर, ना झाडांनी वेढलेले. वा त्यांचे सान्निध्यदेखील न लाभलेले गाव. तरी निसर्गरम्य! भातशेतीची काळीशार जमीन, त्यावर सळसळणारी...
_Kolhapuri_Boli_1_1.jpg

बेधडक वळणाची कोल्हापुरी बोली

कोल्हापूरी बोलीला रांगडेपणाचा आणि उधळेपणाचा खास बाज आहे. निसर्ग, सीमावर्ती प्रदेश, लोकजीवन यांमुळे कोल्हापुरी लोकांच्या बोलण्याला वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे. भाषेच्या वेगवेगळ्या कारणांनी...