Home Search
बेळगाव जिल्ह्या - search results
If you're not happy with the results, please do another search
पावसचे स्वामी स्वरूपानंद
स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या गावी 15 डिसेंबर 1903 रोजी झाला. त्यांचे जन्मनाव रामचंद्र विष्णू गोडबोले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पावस येथे,...
भाजीपाला रोपवाटिकेतून हरितक्रांती- दत्तू ढगे यांची यशोगाथा
नाशिक जिल्ह्यामधील सातपूरपासून पाच किलोमीटर अंतरावर बेळगावढगा नावाचे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. तेथे दत्तुभाऊ ढगे नावाचा हाडाचा शेतकरी माणूस राहतो. त्याचे वय एकोणचाळीस...
गायिका-नटी अमीरबाई कर्नाटकी
अमीरबाई कर्नाटकी यांचे चरित्र रहिमत तरीकेरी यांनी कन्नड भाषेत लिहिले. त्यांनी चरित्र-लेखनाच्या निमित्ताने केलेल्या संशोधनाचा आणि इतर चरित्रात्मक गोष्टींचा रंजक आढावा एका कन्नड लेखात...
कृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प!
भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला उपदेश करताना महाभारताच्या शांतिपर्वात म्हटले आहे, की “हे राजन,लक्षात ठेव या सृष्टीचा उदय नद्यांपासून होता. नद्यांसारखे कल्याणकारी दुसरे कुणीही नाही. तेव्हा सगळ्या...
अहिराणी बोली – सामाजिक अनुबंध
महाराष्ट्राच्या धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांत बोलली जाणारी ‘अहिराणी’ ही एक भारतीय आदिम बोली. तिच्या थोड्या वेगळ्या स्वरूपाला ‘खानदेशी’ असे म्हणतात. मराठीची...
गोहराबाई कर्नाटकी –शताब्दी आली तरी उपेक्षाच!
बालगंधर्व हे महाराष्ट्राचे दैवत त्यांची प्रेयसी आणि नंतरची बायको गोहराबाई कर्नाटकी हिला कर्नाटकात प्रतिगंधर्व म्हणत. परंतु महाराष्ट्रात मात्र तिचा द्वेष करत. गोहराबांईची शताब्दी चालू...
साईबाबांमधील संस्कृतिसंकर
साईबाबांमधील संस्कृतिसंकर
- दिनकर गांगल
साईबाबा आणि संतोषीमाता ही दोन दैवते गेल्या शतकाच्या उत्तरार्धात समाजात प्रबळ झाली. त्यांच्याविषयीचा भक्तिभाव वाढतच गेला. त्याला अनुषंगून नागमणी, बेळगावची कलिका...
पारांच्या ओळींचे पारोळा
पाराची भारतीय संकल्पना संपूर्ण गावात आणणारे महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यात पारोळा हे छोटे गाव आहे. तिथे चौरस्त्यांमध्ये अथवा कडेला 'पारांच्या ओळी' असल्याने पारओळी असे नाव पडले. पुढे त्याचे पारोळा झाले. गावातले रस्ते काटकोनात शिस्तशीर आहेत. धुळ्याहून जळगावकडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावर पारोळा आहे...
1 मे 1960. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली!
महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 या दिवशी झाली. मराठी बोलणा-या तीन कोटी (त्या वेळची लोकसंख्या) जनतेचे महाराष्ट्र हे राज्य अस्तित्वात आले. तेही मुंबईसह!
'मुंबई,...