Home Search

तामिळनाडू - search results

If you're not happy with the results, please do another search

पिनकोडचे जनक : श्रीराम वेलणकर (Shriram Velankar – Father of Pincode System)

श्रीराम भिकाजी वेलणकर हे ‘पिनकोड’चे जनक म्हणून ओळखले जातात. ‘पिनकोड’शी प्रत्येक भारतीयाचे नाते घट्ट जोडलेलेआहे. त्याच्या नावासमोर नुसता पिनकोड नंबर लिहिला, तरी ती व्यक्ती देशाच्या कोणत्या भागात राहते हे कळून येते.

सांगलीचे सायकलिंग जगाशी जोडलेले! (Bicycle is trending in Sangali)

सायकल हा नवा ट्रेंड समाजामध्ये तंदुरुस्तीसाठी म्हणून रुजत, वाढत आहे. सायकलस्वारी (सायकलिंग) हा खेळ, छंद, हौस म्हणून सर्वत्र मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. सायकल हे वाहन अनेक वाहनांच्या गलबल्यात स्थानिक प्रवास, छोट्या जा-ये करण्यासाठीदेखील उपयुक्त ठरत असल्याची जाणीव पुन्हा जनमनावर ठसत आहे...

नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi)

आश्विन वद्य चतुर्दशीला नरक चतुर्दशी असे म्हणतात. पौराणिक कथेनुसार या दिवशी कृष्‍णाने नरकासूर राक्षसाचा वध केला होता. त्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. अभ्‍यंगस्‍नानापूर्वी कारिट नावाचे फळ फोडण्‍याची परंपरा महाराष्‍ट्रात अनेक ठिकाणी आढळते.

मांडवगोटा, आदिमानवाचे स्मारक (Mandavgota – In Memory of Prehistoric Humanbeing)

आदिमानव राहत होता तो सुमारे सात ते दहा हजार वर्षांपूर्वीचा महापाषाणकाळ. त्यावेळी कोणत्याही आदिमानवाचा मृत्यू झाला, की त्याची आठवण म्हणून ज्या ठिकाणी त्याला गाडण्यात येई, त्या ठिकाणी फार मोठी दगडाची शिळा उभारली जात असे.

लॉकडाऊन काळात चार लाखांची पुस्तकविक्री (More Marathi Books Sold in Lockdown Period)

भारतात लॉकडाऊन 24 मार्च 2020 रोजी सुरू झाला. लॉकडाऊनला 24 जुलैला चार महिने पूर्ण झाले. त्या चारपैकी एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत नियमांची फार कडक अंमलबजावणी होती. पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद व्हॉटसअॅपवर व्हायरल होत होता. लोक घराबाहेर पडत नव्हते.
rangoli

रांगोळी – पारंपरिक संस्कृती

‘रांगोळी’ शब्दाची उत्पत्ती संस्कृत शब्द ‘रंगावली’वरून झाली आहे. तो मूळ शब्द ‘रंग’ आणि ‘आवली’ अर्थात पंक्ती यांच्यापासून बनला आहे; त्याचाच अर्थ रंगांची पंक्ती म्हणजे...
-heading

समुद्री चहुकडे पाणी…

0
पाण्याचे ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’, असे तट सर्वच राज्यांमध्ये पडलेले आहेत. सध्याची परिस्थिती बघता, ‘आहे रे’ गट दुसऱ्या गटात आणखी काही वर्षांत विलीन...

उदाहरणार्थ, सटाण्याचे पाणी आंदोलन!

सटाणा शहराचा पाणी प्रश्न तीस-चाळीस वर्षांपासून टांगणीला पडला आहे. सटाण्याचे ‘तहान लागल्यावर विहीर खोदणे’ या वाक्‍प्रचारासारखे झाले आहे. शहरवासीयांनी पाणीटंचाई झाली की बोलायचे;...

पाण्याचा धंदा

हा लेख वाचणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी बाटलीबंद पाणी प्यायले असेल! शुद्धिकरण केल्याशिवाय पिण्यायोग्य पाणी निसर्गात राहिलेले नाही. देशातील बहुतांश नदी-नाले सांडपाण्याने भरले आहेत. विहिरी...
_Nai_Talim_1.png

शिक्षणपद्धत ही जीवनदृष्टी – नयी तालीम

‘नयी तालीम’ हे सर्वोदयी व अहिंसक समाजनिर्मितीसाठी साधन आहे अशी महात्मा गांधी यांची भूमिका होती. गांधी यांनी ती पद्धत प्रथम दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील...