Home Search
सण - search results
If you're not happy with the results, please do another search
अकोला करार कशासाठी?
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अकोला कराराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत विदर्भातले नेते सहभागी झाले असले तरी त्यांना महाविदर्भाच्या मागणीबाबत विशेष प्रेम वाटत होते....
गांधींना आगळीवेगळी आदरांजली
महात्मा गांधींचा स्मृतिदिन 30 जानेवारीला असतो. ठाण्याच्या सुरेंद्र चौधरी ह्या पुस्तकवेडया व्यावसायिकाला त्या दिवशी एक वेगळेच पुस्तक मिळाले. त्यांचा व्यवसाय बिल्डिंग सुपरवायझर व इंटिरियर...
बजरंगदास लोहिया – अभियांत्रिकीतील अभिनव वाट!
उद्योग, व्यवसाय हे चरितर्थाचं साधन असलं तरी ते केवळ नफा मिळवणं, पैसा कमावणं आणि आपलं-आपल्या कुटुंब-कबिल्याचं ऐहिक आयुष्य सुखी करणं; एवढ्यापुरतं मर्यादित नसतं. या...
यशवंतराव गडाख…
यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील या ज्येष्ठ नेत्यांनी घडवलेल्या आणि सत्तरीच्या दशकात उभारीने पुढे आलेल्या पिढीतील ग्रामीण राजकीय नेतृत्वाचे एक वेगळेपण आहे. या पिढीने सहकाराची...
मी महाराष्ट्राचा – महाराष्ट्र माझा !
राज श्रीकांत ठाकरे. जन्म 14 जून 1968. एक युवा नेतृत्त्व, एक कलाकार, मित्रांचा मित्र, रसिक, जे.जे.स्कूल ऑफ आर्टस चा विद्यार्थी, व्यंगचित्रकार म्हणून लौकिक पावलेले...
बॅ. मु. रा. जयकर आणि संयुक्त महाराष्ट्र
कर्नाटक आणि आंध्र या प्रांतांमधे एकीकरणाच्या चळवळींनी आधीपासून जोर धरला होता. त्यामानाने महाराष्ट्रात एकीकरणाची चळवळ उशिरा सुरू झाली आणि धिम्या गतीने पुढे सरकत राहिली.
महाराष्ट्र...
संयुक्त महाराष्ट्र समितीत काँग्रेस नेते!
ग.त्र्यं.माडखोलकर नागपूरच्या 'तरुण भारत'चे संपादक होते. ते अग्रलेखांद्वारे संयुक्त महाराष्ट्राची भूमिका व चळवळीस पोषक विचार पेरत होते. मुंबईत आचार्य अत्रे आणि नागपूरला ग.त्र्यं.माडखोलकर असे...
मतिमंदांची कलासाधना
‘विश्वास’चा अर्थ ‘ट्रस्ट’. अरविंद सुळे ह्यांच्या डोक्यात या शब्दाविषयीची जाणीव फार मोठी. ती अशी, की आपण ज्यांना मतिमंद म्हणतो त्या व्यक्ती/ती मुले मुळात हुशार...
लेखसूची…
मराठी नियतकालिकांत विविध विषयांवर लेखन सतत प्रसिद्ध होत असंत. अशा लेखनाची सूची करण्याचा व शक्य तिथं त्या लेखांची लिंक देण्याचा प्रयत्न इथं असणार आहे....
साद वैचारिकता
बाळशास्त्री जांभेकरांपासून बाबासाहेब आंबेडकरापर्यंतचा काळ महाराष्ट्रात प्रबोधन काळ म्हणून मानला जातो. त्यानंतर महाराष्ट्रातील बौद्धिकता लोपली आणि तेथे बुद्धिमांद्य पसरले. त्याचे एक उघड कारण त्या...