Home Search
रत्नागिरी जिल्ह्या - search results
If you're not happy with the results, please do another search
राजुल ट्रीट्स ब्रेन क्युअर्स
मुंबईतील मालाडच्या मध्यमवर्गीय कुटुंबामधून राजुल वासा मलबार हिलवरील कारमायकेल रोडच्या अतिश्रीमंत वस्तीत राहाण्यास आली ती तिची बुद्धिप्रतिभा, तिचा आत्मविश्वास आणि तिची हिंमत यांच्या जोरावर....
महाराष्ट्र दगडांचा नव्हे, समृद्ध वारशाचा देश – डॉ. दाऊद दळवी
“महाराष्ट्र हा भारतातील समृद्ध प्रदेश होता. तो ‘दगडांच्या देशा म्हणावा’ असा कधीही दरिद्री नव्हता आणि सुदैवाने आजही नाही. म्हणूनच या प्रदेशाला फार मोठा सांस्कृतिक...
धन्य धन्य हो प्रदक्षिणा पल्लिनाथाची
भर उन्हाळ्यात कोकणात जायच्या नुसत्या विचारानं देखील घामाघूम व्हायला होते. पण तरीही उन्हाळ्यामध्ये आमची कोकणात वारी ठरलेली असते. मला जायला नाही मिळाले, तरी आमच्या...
वसंतची गरुड भरारी
माझी वसंत वसंत लिमये याच्याशी ओळख अनेक वर्षांपासूनची आहे, पण त्याचा घट्ट परिचय तीन-चार वर्षांपूर्वी झाला; त्याने त्याची ‘लॉक ग्रिफिन’ ही कादंबरी लिहिण्यास घेतली तेव्हा!...
ताठरे कुटुंब – छांदिष्टांचा मळा
कुटुंब म्हणजे प्रेमाच्या धाग्यात गुंफलेली मोत्यांची माळ! अशी, एकमेकांच्या आधाराने गुंफलेली माळ म्हणजे ताठरे कुटुंब. रायगडच्या ताठरे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे मोती आहे. तो...
कोकणातील नमन – खेळे
नमन-खेळे हा उत्तर कोकणातील लोककला प्रकार आहे. त्याकडे धार्मिक विधी म्हणून पाहिले जाते. खेळे लग्नकार्य, सत्यनारायण, नामविधी अशा प्रसंगी केले जातात. खेळे पेशवाई काळापासून...
तरंग आणि बारापाचाची देवस्की
आचरा नदीने रत्नागिरी जिल्ह्याचे दोन भाग केले आहेत. पैकी दक्षिणेकडचा भाग म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. ही संस्कृती गोव्याला जवळची, ती रत्नागिरी-रायगड जिल्ह्यांहून वेगळी आहे. त्या भागात एक...
‘कोमसाप’चे चेंबूर साहित्य संमेलन
कोकण मराठी साहित्य परिषदेचे मुंबई जिल्हा संमेलन चेंबुर येथे ५ जून रोजी झाले. त्याचा धावता वृत्तांत आणि संमेलनाच्या अध्यक्ष वसुंधरा पेंडसे –नाईक यांच्या भाषणातील...
‘ग्रामोक्ती’
'ग्रामोक्ती' हा आगळावेगळा सुविचार संग्रह आहे. अंबाजोगाईचे पशुवैद्य डॉ. शिवाजी मधुसुदन पंचादेवी हे नोकरी-व्यवसाय करता करता सातारा जिल्ह्यातील एकसळ या गावी येऊन स्थिरावले. तेथे...