Home Search

मुंबई - search results

If you're not happy with the results, please do another search

काकासाहेब गाडगीळांची कढी (Kakasaheb Gadgil)

0
आचार्य अत्रे आणि काकासाहेब गाडगीळ यांचे नाते नेमके कसे होते हे सांगणे कठीण आहे. दोघांच्या एकमेकांवर कुरघोड्या चालू असायच्या. दोघे काँग्रेसमध्ये होते. अत्रे पुणे...

चपखल उपमा!

0
आचार्य अत्रे यांच्या भाषणांत व लेखनात चपखल उपमा असायच्या. समाजवादी पक्ष फाळणीच्या ठरावाच्या वेळी तटस्थ राहिला. त्या तटस्थ भूमिकेची कारणमीमांसा राम मनोहर लोहियांपासून सर्वांनी...

अकोला करार कशासाठी?

1
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अकोला कराराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत विदर्भातले नेते सहभागी झाले असले तरी त्यांना महाविदर्भाच्या मागणीबाबत विशेष प्रेम वाटत होते....

चांगल्या चित्रपटांना फिल्म सोसायटी चळवळीचे अधिष्ठान…

0
28 डिसेंबर 1895 रोजी पॅरीसमधील ऑग्युस्टे व लुईस ल्युमिरे बंधूनी एक-एक मिनिट कालावधीच्या काही चित्रफिती प्रदर्शित केल्या. हाच दिवस चित्रपट कलेचा जन्मदिवस म्हणून मानला...

पराभवानंतरच्या चाली-हालचाली

0
नेहरूंनी घटना परिषदेपुढे  27 नोव्हेंबर 1947 रोजी जे भाषण केले, त्या संयुक्त महाराष्ट्र परिषदेतल्या प्रतिनिधींना आपला पराभव झाल्यासारखे वाटले. त्यानंतर प्रतिनिधींनी परिषदेचे चिटणीस यांना...

लेखसूची..

0
लेखसूची.. प्रेषक - प्रमोद शेंडे मायबोली - मराठी विषय विविधपैलंचे दर्शन - दै सकाळ विविध लेखक. दि. 23 नोव्हेंबर 2009...

संरक्षित घर

0
माणसाला आपल्या जीव-जुमल्याचे संरक्षण करण्याची फिकीर कोणत्याही काळात असते. आज मुंबई-पुण्यात सुरक्षित गृहसंकुले बांधण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. चहुबाजूंनी कोट असतो. प्रवेशद्वारावर गुरखा असतो....

मी महाराष्ट्राचा – महाराष्ट्र माझा !

राज श्रीकांत ठाकरे. जन्म 14 जून 1968. एक युवा नेतृत्त्व, एक कलाकार, मित्रांचा मित्र, रसिक, जे.जे.स्कूल ऑफ आर्टस चा विद्यार्थी, व्यंगचित्रकार म्हणून लौकिक पावलेले...

संयुक्त महाराष्ट्रात जातींचे प्रश्न !

0
'संयुक्त महाराष्ट्र हे मराठी भाविकांचे राज्य होणार की मराठ्यांचे राज्य होणार?' याबाबत एकीकरण चळवळीची भूमिका स्पष्ट करताना माडखोलकरांनी 5 जून 1946 च्या अग्रलेखात लिहिले,...

संयुक्त महाराष्ट्रासाठी देवांनी स्वीकारला पराभव

0
शंकरराव देवांचा पक्षश्रेष्ठींवर पूर्ण विश्वास होता, पण काँग्रेसश्रेष्ठी त्या विश्वासास अजिबात पात्र ठरले नाहीत. श्रेष्ठी देवांविषयी नाराज होते व देवांची त्यांच्या विषयीची समजूत चुकीची...