Home Search
पंढरी - search results
If you're not happy with the results, please do another search
ज्याचा त्याचा विठोबा
‘धामणेर’, ‘निढळ’ आणि ‘लोधवडे’... ग्रामस्वच्छता अन् निर्मल ग्राम अभियानात रोल मॉडेल ठरलेल्या या खेड्यांमध्ये, किंबहुना, ढोबळ बोलायचं तर सार्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, शिवाराच्या पंढरीतला हिरवा विठ्ठल पाण्यावाचून करपला म्हणून मरणाची वारी करणारा बळीराजा मला दिसला नाही!....उलट, इथं मस्कतला डाळींब निर्यात करणारा निरक्षर साधाभोळा शेतकरी भेटला… घोटभर पाण्यासाठी पाखरागत वणवण हिंडणार्या लेकीबाळी भेटल्या नाहीत ... उलट, इंडो-जर्मन प्रकल्प अन् जलस्वराज्य योजनेतून तंत्रशुद्धपणे घालून दिलेले पाणीव्यवस्थापनाचे आदर्श भेटले… एरवी शाहरुखचा ‘स्वदेस’ थिएटरमध्ये बघताना भारावलेला अन् प्रत्यक्षात उच्च शिक्षण घेऊन फॉरेनला त्यातल्या त्यात शहरात जायची स्वप्नं बघणारा तरुण इथं भेटला नाही...
आशा पाटील यांची लोकविलक्षण भ्रमंती!
सायकल शर्यतीमध्ये १९७३ सालापासून १९८७ पर्यंत सातत्याने सहभागी होणारी तळेगाव दाभाडे येथील पहिली स्त्री खेळाडू!
जुन्या मुंबई -पुणे रस्त्यावरील बोरघाट एकोणतीस मिनिटांत सायकलवरून चढणारी भारतातील एकमेव स्त्री...
बाप रखुमादेवीवरू
बाप रखुमादेवीवरू
आषाढी एकादशीनंतर, वैष्णवांचे मेळे घरी परतल्यानंतर विठुरायाला माझ्यासारख्या कन्फ्युज्ड तरी त्याच्यावर जीव लावून बसलेल्या अश्रध्द बाईकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल. गेला महिनाभर त्याचं...
आठवा स्वर
आठवा स्वर
- सरोज जोशी
संगीतक्षेत्रात पदार्पण करण्याच्या हेतूने अनेक आल्बम प्रकाशित होत असतात. पण ७ जून २०१० ला रवींद्र नाट्यमंदिरात वाजतगाजत प्रकाशित झालेला ‘आठवा स्वर’...
अपूर्णांकांचं प्रेम
माझे आजोबा त्यांच्या लहानपणी पो-या म्हणून मराठवाड्यातल्या चाकूरच्या बलभीम वाचनालयात कामाला होते. पहाटे ग्रंथालय झाडून ठेवायचे आणि पुस्तकांवरील धूळ झटकून पाणी भरून...
‘लालबाग-परळ’ संस्कृतीचा प्रभाव
लालबागचा राजा गेल्या दोन दशकांत आर्थिक दृष्टया श्रीमंत होत गेला, परंतु त्याचे प्रजाजन देशोधडीला लागले; मात्र ‘गणेश’या विद्याकलेच्या देवतेने तेथील कलागुणांना प्रोत्साहन दिले. तेच...
दैनिक महाराष्ट्र टाइम्स
‘महाराष्ट्र टाईम्स’ ची सुरवात 17 जून 1962 या दिवशी वटपौर्णिमेला झाली आणि मराठी वर्तमानपत्रांचे जग बदलून गेले. प्रथम संपादक द्वा. भ. कर्णिक यांची पाच...
अकोला करार – 1 प्रगट, 2 गुप्त ! (Akola pact – 1 Revealed, 2...
पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील सोळा नेत्यांनी 8 ऑगस्ट 1947 रोजी अकोल्यात वाटाघाटी करुन एका करारावर सह्या केल्या. तोच हा अकोला करार. शंकरराव देव, शेषराव...