Home Search

साहित्य - search results

If you're not happy with the results, please do another search

आम्ही कुटुंबीय समाजाचे उतराई

0
मी आणि माझा मुलगा; नव्हे आम्ही सारे कुटुंबीय ज्या समाजाच्या आधारे, ज्या मित्रांच्या मदतीने इथपर्यंतचा पल्ला गाठला, त्याचे स्मरण म्हणून- अंशमात्र उतराई व्हावे म्हणून...

मराठी चित्रपटांचे यश-अळवावरचे पाणी

मराठी संस्कृतीमध्ये मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा अग्रस्थान मिळत आहे. प्रथम दामले-फतेलाल-शांतारामबापू यांनी 1930 – 1940 चे दशक गाजवले आणि काही अभिजात कलाकृती निर्माण केल्या....

महाराष्ट्र – मराठी भाषा

मराठी भाषा बोलणा-या बहुभाषिक प्रदेशांचे 1 मे 1960 रोजी एकत्रीकरण झाले आणि आजचा महाराष्ट्र अस्तित्वात आला. महाराष्ट्र इंग्रजांच्या आमदानीत तीन भागांत विभागला गेला होता....

निगर्वी आणि निश्चयी! – दांडेकर

0
तीनचारशे कोटींची उलाढाल असणा-या एका नामांकित कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर पद सांभाळणारी दिलीप दांडेकर ही निगर्वी व्यक्ती. रंगसाहित्य आणि स्टेशनरी क्षेत्रात स्वत:ची नाममुद्रा...

1 मे 1960. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली!

महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 या दिवशी झाली. मराठी बोलणा-या तीन कोटी (त्या वेळची लोकसंख्या) जनतेचे महाराष्ट्र हे राज्य अस्तित्वात आले. तेही मुंबईसह! 'मुंबई,...

हरहुन्नरीपणा …

हरहुन्नरीपणा हा अत्रे खानदानाचाच गुण आचार्य अत्रे यांचा जीवनपट पाहिला तर अरेबियन नाईट्सच्या कथाही ख-या घडल्या असाव्यात असे वाटू लागते. त्यांनी एका क्षेत्रातून दुस-या क्षेत्रात...

नव्या प्रबोधनाचे साक्षीदार (Witness the New Enlightenment)

0
डोंबिवली ग्रंथ संग्रहालय गेल्या काही वर्षांत पुन्हा चैतन्यमय झाले; तेथे अनेक उपक्रम होऊ लागले, वाचकांची वर्दळ वाढली. सुधीर बडे यांच्या नेतृत्वाखाली काही ज्येष्ठ नागरिकांनी...

यशवंतराव गडाख…

0
यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील या ज्येष्ठ नेत्यांनी घडवलेल्या आणि सत्तरीच्या दशकात उभारीने पुढे आलेल्या पिढीतील ग्रामीण राजकीय नेतृत्वाचे एक वेगळेपण आहे. या पिढीने सहकाराची...
_Savarkar_5

सावरकर आणि कानडी भाषा

3
बेळगाव कर्नाटकात आहे. त्या मुद्यावर सीमा प्रश्न आजही जळत ठेवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातले राजकीय पक्ष करत असवात. निवडणुका जवळ आल्या, की बेळगावचे आंदोलन छेडले जाते....

संयुक्त महाराष्ट्र समितीत काँग्रेस नेते!

0
ग.त्र्यं.माडखोलकर नागपूरच्या 'तरुण भारत'चे संपादक होते. ते अग्रलेखांद्वारे संयुक्त महाराष्ट्राची भूमिका व चळवळीस पोषक विचार पेरत होते. मुंबईत आचार्य अत्रे आणि नागपूरला ग.त्र्यं.माडखोलकर असे...