Home Search

पंढरी - search results

If you're not happy with the results, please do another search
dindhi2

दिंडी

0
अधिकारी संत व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली पालखीच्या बरोबर चालणारा वा राहणारा वारक-यांचा समूह म्हणजे दिंडी, असा 'दिंडी' शब्दाचा अर्थ 'मराठी विश्वकोशा' त दिला आहे; तर लहान दरवाजा किंवा...
तुकाराम महाराजांच्या गझला

तुकाराम महाराजांच्या गझला

साहित्यात अभिव्यक्तीचे वेगवेगळे प्रकार काळाप्रमाणे बदलत असतात. जुने कवी घेतले तर त्यांच्या कविता अक्षर-वृत्तात वा मात्रा-वृत्तात केलेल्या दिसतात. कवी लोक कवितेची चाल कशी आहे...

धरमपुरी

ईश्वरी तत्त्वाचे वाटाडे, संत हेची रोकडे | अमोघ ज्ञानाचे गाडे भरले असती प्रत्यक्ष || - दासगणू महाराज धरमपुरी अहमदनगर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. ते ठिकाण...
carasole

‘शांतिवन’ – कुष्ठरोगापासून ग्रामविकासापर्यंत

‘शांतिवन’ ही, कुष्ठरोग्यांचे उपचार आणि पुनर्वसन यांसाठी असलेली सामाजिक संस्था! संस्‍थेची कागदोपत्री १९५२ साली स्थापन झाली असली, तरी संस्थेच्या कार्याला ख-या अर्थाने सुरुवात झाली...

मुक्तता!

     प्रॅक्टिस सुरू करून बरीच वर्षं झाली. आमच्या नेत्रतपासणीच्या क्षेत्रात नवनवीन टेक्निक येत होती. बिनटाक्यांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया (Phacoemulsification) नवीनच सुरू झाली होती. ऑपरेशनच्या त्या...
for frame

पुण्याची ग्रामदेवता – तांबडी जोगेश्वरी

ऐतिहासिक असल्यामुळे पुण्यात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत, भिकारदास मारुती, पत्र्या मारुती, जिलब्या गणपती, चिमण्या गणपती अशा चित्रविचित्र नावांसाठीही ती प्रसिद्ध आहेत. पण पुण्याचे ग्रामदैवत...
vitthal

विठ्ठल

ह.भ.प.वै. विष्णुबुवा जोग ह्यांनी संत तुकारामाच्या अभंगांचा आधार घेत विठ्ठलाची व्युत्पत्ती सांगितली, 'वीचा केला ठोबा'. 'वि' म्हणजे 'विद्' म्हणजे जाणणे; ठोबा म्हणजे मूर्ती'. त्यांनी...

तळवलकर आणि त्यांचे शिलेदार

- अरविंद विठ्ठल कुळकर्णी ‘महाराष्ट्र टाइम्स’ ची सुरुवात 17 जून 1962 या दिवशी वटपौर्णिमेला झाली आणि मराठी वर्तमानपत्रांचे जग बदलून गेले. प्रथम संपादक द्वा.भ. कर्णिक यांची...

साने गुरुजींच्या आठवणी

     गुरुजी आईची संसार चालवण्यासाठी होत असलेली पराकाष्ठा पाहून कष्टी होत, पण त्यांचा लहानसा जीव घरकामातील मदतीशिवाय काहीच करू शकत नव्हता; म्हणून...

ज्याचा त्याचा विठोबा

सातार्‍यातील तीन खेडी-त्यांनी ग्रामविकासाचा आणि सामाजिक एकात्मतेचा आदर्श उभा केला आहे... उदयगिरीच्या तरुण शार्मिष्ठाची धावत्या दौर्‍यानंतरची संवेदनाशील नोंद संस्थाजीवन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवभारत युवा आंदोलनाने महाराष्ट्रातील...