शास्त्री हॉल नावाचे शंभर वर्षांचे कुटुंब

शास्त्री हॉल ही दक्षिण मुंबईतील मध्यमवर्गीर्यांची जुनी वसाहत आहे. जुन्या भाषेत चाळींची वाडीवस्ती. मुंबईत ग्रँट रोडला नाना चौकापासून शंभर पावलांवर ती वस्ती आहे. त्या...
-akola

माझा अभिमान! – माझे गाव उमरी अकोला (Umari Akola)

अकोला हे आजचे महानगर शेजारील फार थोड्या अंतरावर असलेल्या सहा-सात गाव-वस्त्या मिळून तयार झाले आहे. अकोला हे पश्चिम विदर्भातील महत्त्वाचे शहर मानले जाते. ब्रिटिश...
gotul_adivasi_

गोटूल – आदिवासी समाजव्यवस्था केंद्र

गोटूल ही आदिवासी समाजसंस्कृतीतील बहुआयामी व्यवस्था आहे. तेथे गावाच्या विकासाचे, जत्रा-उत्सवांच्या विधींचे निर्णय घेतले जातात. तेथे गावाचे प्रश्न मांडले जातात. ते सोडवण्याचे मार्ग शोधले...
_BallaleshwarGanpatiche_Pali_1.jpg

बल्लाळेश्वर गणपतीचे पाली

पाली हे गाव मुंबई-गोवा हायवेवर नागोठण्यापासून आतमध्ये दहा किलोमीटरवर आहे. तेथे खोपोलीमार्गेही जाता येते. ते सुधागड तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. गावात मामलेदार कायार्लय, न्यायालय,...

महाराष्ट्रातील जैवविविधता

  सह्याद्रीतील जैववैविध्य राज्य समितीच्या प्रतीक्षेत!   महाराष्ट्रातील जैवविविधता जैवविविधतेच्या दृष्टीने अतिमहत्त्वाच्या अशा जगभरातील चौतीस प्रदेशांमध्ये महाराष्ट्राचा, विशेषत: सह्याद्री घाटभागाचा समावेश केला जातो. राज्यातील गोदावरी, तापी, कृष्णा, नर्मदेसारख्या नद्यांची...

वडखळ… एक हरवलेला थांबा ! (Wadkhal lost its significance in Mumbai-Goa road development)

0
वडखळचा थांबा ! ज्यांनी म्हणून मुंबईतून कोकणात किंवा अलिबागला प्रवास केला आहे, त्यांचा त्या गावाशी नक्की परिचय असेल. पेण या महत्त्वाच्या एसटी स्टँडपासून सात-आठ किलोमीटरवर असलेले ते गाव एरवी दुर्लक्षित राहिले असते, पण मुंबई-गोवा महामार्गाने त्या गावाला ओळख दिली. कोकणात जाणारी गाडी मुंबईतील वाहतूक कोंडी फोडून पनवेल ओलांडते, पळस्प्याला लागते आणि मग जरा एका लयीत येते. वाहतूक कोंडीत गचके खाणारे प्रवासी गार हवा आल्याने सुस्तावतात, ते पेणचा स्टँड येईपर्यंत...
_mahurgad_renukadevi

माहुरगडची रेणुकादेवी (Renukadevi)

नांदेडपासून एकशेतीस किलोमीटरवरील मातापूर (माहुरगड) हे रेणुकामातेचे स्थान आहे. नांदेड मराठवाड्यात येते. त्याचा महिमा रेणुका महात्म्यातून गायिला गेला आहे. रेणुका हीच एकवीरा अदिती आहे....
-kolsa-khani

वर्धा नदीखोऱ्यातील गावे कोळसा खाणींनी उध्वस्त!

विदर्भातील वर्धा नदीचे खोरे हा दगडी कोळसा खनिजाने समृद्ध असा भाग आहे. त्यामुळे नदीच्या दोन्ही बाजूंला कोळसा खाणी आहेत. वर्धा नदीमुळे चंद्रपूर आणि यवतमाळ...
_buch

बूच : नावातच जरा गडबड आहे!

माझ्या गेटसमोर एका बाजूला प्राजक्त आणि दुस-या बाजुला बूच आहे. पावसाळयात दोघांचा मिळून गेटसमोर सडा पडतो. दोहोंचा सुगंध नाकात शिरताच शाळेपासून कॉलेजापर्यंतचे कोठलेही हळवे...

मुंबईच्या काळा घोडा परिसराचे सौंदर्य

मुंबईमध्ये अनेक धर्म, जाती-जमातींतून बनलेल्या एकोप्याचे प्रतिबिंब सामाजिक विविधतेत दिसून येते, तर विविध देशी-विदेशी स्थापत्यशैलींत बांधलेल्या इमारतींत अप्रतिम कलासौंदर्याचा मिलाफ दिसून येतो. काळा घोडा...