अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन – मनीषा कदम यांची कामगिरी
मनीषा कदम या औरंगाबाद येथे अंगणवाडी पर्यवेक्षिका आहेत. त्यांनी भातवाटप केंद्रे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंगणवाड्यांना डिजिटल अंगणवाडीचा जागतिक दर्जा प्राप्त करून दिला आहे! मनीषा...
महात्म्य, इंद्रायणी नदीचे नव्हे; कुंडली नदीचे!
इंद्रायणी नदी लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते. ती पुढे टाटा धरणास मिळते. टाटांनी पाणी सोडणे बंद केल्यामुळे इंद्रायणी नदीला स्वतःचे पाणी...
सुनीलची अपंगत्वावर मूर्तिकलेद्वारे मात!
रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील सुनील मुकनाक या तरुणाने त्याच्या अपंगत्वामुळे खचून न जाता, त्याशी धैर्याने सामना करत ‘गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा’ उभारली आहे. त्याची जिद्द व...
गावगाथा स्पर्धा – तुमच्या गावाची कहाणी तुमच्याच शब्दांत!
‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ वेबपोर्टलवर गावोगावसंबंधीचे लेखन संकलित करण्याच्या दृष्टीने अभिनव स्पर्धा योजली आहे. तीमध्ये वाचकांनीच त्यांच्या गावाबद्दल लिहावे अशी अपेक्षा...
मुहूर्त मराठी विद्यापीठाचा – उद्देश संस्कृतिसंवर्धनाचा
जागतिकीकरणाच्या काळात मराठी समाजाच्या वृत्तिप्रवृत्ती, स्वभावविशेष, सवयी, इच्छाआकांक्षा जपल्या तर जाव्यातच; पण त्याबरोबर त्यांना जागतिक चित्रात अढळ व अव्वल स्थान मिळावे ही भावना स्वाभाविक...
अभंगात गझलेचा शोध – एक व्यर्थ खटाटोप!
अरुण भालेराव यांचा लेख वाचला. अभंग आणि गझल ह्या दोन काव्यप्रकारांचा आकृतिबंध वेगळा, तांत्रिक नियम वेगळे, असे असताना ह्या दोन प्रकारांची तुलना करण्याचे...